scorecardresearch

राष्ट्रपतींनी तीनवेळा फेटाळलेले दहशतवादविरोधी विधेयक गुजरात विधानसभेत बहुमताने मंजूर

वादग्रस्त ठरलेले दहशतवादविरोधी विधेयक गुजरात विधानसभेत मंगळवारी मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे, हे विधेयक राष्ट्रपतींनी याआधी तीनवेळा फेटाळले होते.

गुजरातेत कमी भाव असल्याने कापसाची खासगी खरेदी नाही!

खासगी खरेदीदाराचे भाव सरकारच्या हमीभावापेक्षा कमी असल्याने या वर्षी जालना बाजार समितीच्या आवारात कापसाची उलाढाल मोठय़ा प्रमाणावर वाढली. गेल्या वर्षी…

मोदींच्या गुजरातमध्येच लैंगिक शोषणाच्या सर्वाधिक घटना!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात राज्यातच मुलींच्या लैंगिक शोषणाच्या सर्वाधिक घटना घडल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.

‘केंद्रीय कार्यालये स्थलांतरित करण्यामागे राज्याला कमकुवत करण्याचा डाव’

केंद्रीय अखत्यारीतील कार्यालये महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित करण्यामागे राज्याला कमजोर करण्याचा डाव असल्याचे मत व्यक्त करणारे पत्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी…

घटना दुरुस्तीनंतर फक्त महाराष्ट्रातच विकास मंडळे, गुजरातचा ठेंगा

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये वैधानिक विकास मंडळे स्थापन करण्यासाठी १९५६ मध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली, पण गुजरातने विकास मंडळे स्थापन करण्यासाठी…

सुरक्षा कवचासंबंधी जशोदाबेन यांच्याकडून विचारणा

सध्या आपल्याला कशा प्रकारचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे आणि आपण त्यासाठी पात्र आहोत काय, अशी माहितीच्या अधिकारात विचारणा करणारे…

विकासाचे स्वप्न नवे..

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी यांनी गुजरातच्या विकासाचा डंका वाजविला होता. ‘व्हायब्रंट गुजरात’ असा इंग्रजी नारा देत त्यांनी गुजरातच्या प्रगतीचा प्रचार…

हीच का गुजरातची समृद्धी ?

‘स्वच्छ भारत अभियाना’ची साद घालणाऱ्या आणि देशातील शौचालये व स्वच्छतागृहांचा मुद्दा ऐरणीवर आणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातच स्वच्छतागृहे…

लोकशाहीचीसुद्धा सक्ती?

प्रत्येक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी असल्याची तक्रार होते. मतदान न करणारे देशद्रोही ठरतात आणि पैसे घेऊन मतदान करणारेही देशप्रेमी ठरतात.…

मतदान अनिवार्य करण्याचा गुजरातमधील कायदा अयोग्य – निवडणूक आयुक्त

स्वानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान अनिवार्य करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्व बाजूंनी विचार केल्यास योग्य नसल्याचे दिसते, असे मत केंद्रीय…

मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागतात

गेल्या तीन महिन्याच्या कारकीर्दीत मोदी सरकारने शेतीमालाच्या निर्यातीवर घातलेल्या बंदीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त होण्याचा धोका उत्पन्न झाला असून नरेंद्र मोदी…

संबंधित बातम्या