Page 11 of गारपीट News

मुजाहिद अहमद छत्तीसगढचा व्यापारी. दरवर्षी द्राक्षछाटणीच्या काळात महाराष्ट्रात येतो. ज्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असते, त्यांना उचल देतो

गारपीट झाली, मोठे नुकसान झाले. हवालदिल या शब्दाचा अर्थ गारपिटीने अनेकांनी अक्षरश: अनुभवला. बळीराम विठोबा काटकर यांचा मुलगा नितीन कोणी…

शेतकरी दरवर्षीच उभ्या पिकांच्या भरवशावर स्वप्नांचे इमले उभारतो. त्या स्वप्नांचा गेल्या १५ दिवसात गारपिटीने चक्काचूर झाला, या शब्दात निलंगा तालुक्यातील…

अवकळा..कडवंची.. जालना तालुक्यातील उपक्रमशील शेतीसाठी प्रसिद्ध असलेले गाव. जवळपास २०० हेक्टर द्राक्षे आणि ४० हेक्टर डाळिंबाच्या बागा असलेले. पाणी बचतीसाठीही…
जगलो आहे, जगतो आहे, वाकुलतीने बघतो आहे, वारा खात, गारा खात. ४० एकर ओलिताखालची जमीन. उभं पीक होत्याचं नव्हतं झालं.

राज्यातून साडेतीन ते चार हजार कंटेनर द्राक्षांची निर्यात होणे अपेक्षित होते, मात्र नव्याने लातूर, उस्मानाबाद व सोलापूर या तीन जिल्हय़ांना…

इथे तर घात करणारे कुणी परके नाही. ज्याच्याकडे कायम डोळे लागलेले असतात, ज्या आभाळाचा आधार असतो माणसांना, गुराढोरांना, चिमण्यापाखरांना..

पपयांनी लगडलेली तब्बल पाच एकरांतील बाग म्हणजे भविष्यातील पुंजी. १५ रुपये किलो याप्रमाणे बाग व्यापाऱ्याला तोडणीसाठी दिलीही.

सलग काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने एका दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर शनिवारी जिल्ह्यातील देवळा, बागलाणसह काही भागास पुन्हा झोडपून काढले.

राज्यातील भीषण गारपीटीचा फटका सुमारे २० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राला बसला असल्याने वाढीव आर्थिक मदतीचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला…

रंगांच्या उत्सवात न्हाऊन धुळवड साजरी केली जात असताना, महाराष्ट्राच्या निम्म्याहून अधिक भागात धूळधाण उडाली आहे.

गेल्या १५ दिवसांपासूनच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने ३२ जिल्ह्य़ांतील सुमारे १८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला. गहू, हरबरा, ज्वारी,…