Page 12 of गारपीट News

डाळिंबाच्या झालेल्या व्यवहारातून कोणाला पुढील पंधरा दिवसात जवळपास साठ लाखाचे उत्पादन मिळणे अपेक्षित होते तर ३२ रुपये किलोप्रमाणे व्यापाऱ्याला दिलेल्या…

लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर त्या वेळी जिल्ह्यात असलेल्या समस्यांचे स्वरूप आता पूर्णपणे बदलले असून शेतकरी आणि शेतीचे झालेले नुकसान हाच…

गेल्या काही दिवसांपासून गारपीट आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची शुक्रवारी केंद्रीय पथकाने पाहणी केली.

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नाशिक जिल्ह्यात कांदा बियाण्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून त्याचा विपरित परिणाम पुढील काळात लागवड होणाऱ्या…

जिल्ह्यात ५ वेळा झालेल्या गारपिटीचा फटका बसून ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची शुक्रवारी आलेल्या केंद्रीय…

पाऊस आणि गारपिटीमुळे आर्थिक संकट कोसळलेल्या खान्देशातील शेतकऱ्यांच्या मागे सरकार अजूनही उभे राहिले नसल्याचे चित्र दिसत असताना येथील उत्तर
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पेचात अडकलेल्या राज्य मंत्रिमंडळाने आता गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला साकडे घालण्याचे ठरविले आहे.

राज्यातील बहुतांश भागांत सातत्याने होणारी गारपीट आणि अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या गारपिटीमुळे अनेक जिल्ह्य़ांतील बाधित क्षेत्रांत सातत्याने…

जिल्ह्यातील गारपीटग्रस्त गावांच्या पाहणीस आलेल्या केंद्रीय पथकाने गुरुवारी सेलू तालुक्यातील दिग्रस व झोडगाव या गावांना भेटी दिल्या.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी सायंकाळनंतर नागपूर जिल्ह्य़ातील गारपीटग्रस्त भागापैकी नरखेड तालुक्यातील गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. याचवेळेस या परिसरात…
आठवडय़ाभरपासून आर्णी तालुक्यात गारपीट व मुसळधार पावसाने वेळीवेळी थमान घातल्याने बळीराजा धास्तावला असला तरी मंत्री असो की खासदार कोणत्याही लोकप्रतिनिधींनी…

गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्य़ाला अवकाळी पाऊस व गारपिटीने जोरदार तडाखा दिला असून इतर पिकांसोबतच रेशीम प्रकल्पाला सुद्धा याचा फटका बसून