scorecardresearch

राज्यात गारपीट बाधित क्षेत्र वाढले

राज्यातील बहुतांश भागांत सातत्याने होणारी गारपीट आणि अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या गारपिटीमुळे अनेक जिल्ह्य़ांतील बाधित क्षेत्रांत सातत्याने…

परभणीत नुकसानीची पथकाकडून पाहणी

जिल्ह्यातील गारपीटग्रस्त गावांच्या पाहणीस आलेल्या केंद्रीय पथकाने गुरुवारी सेलू तालुक्यातील दिग्रस व झोडगाव या गावांना भेटी दिल्या.

मुख्यमंत्र्यांची पाहणी सुरू असतानाच गारा बरसल्या

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी सायंकाळनंतर नागपूर जिल्ह्य़ातील गारपीटग्रस्त भागापैकी नरखेड तालुक्यातील गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. याचवेळेस या परिसरात…

अखेर गारपीटग्रस्त भागाच्या पाहणीसाठी मोघेंना वेळ मिळाला

आठवडय़ाभरपासून आर्णी तालुक्यात गारपीट व मुसळधार पावसाने वेळीवेळी थमान घातल्याने बळीराजा धास्तावला असला तरी मंत्री असो की खासदार कोणत्याही लोकप्रतिनिधींनी…

वादळी पाऊस व गारपिटीचा रेशीम प्रकल्पांना फटका

गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्य़ाला अवकाळी पाऊस व गारपिटीने जोरदार तडाखा दिला असून इतर पिकांसोबतच रेशीम प्रकल्पाला सुद्धा याचा फटका बसून

अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यामुळे विदर्भात भाज्यांची आवक घटली

विदर्भातील विविध जिल्ह्य़ांत आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठय़ा प्रमाणात भाज्यांचे नुकसान झाले आहे. बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक घटली असून भाव…

सर्व बाजूंनी गारपीट.. पुणे शहर मात्र सुरक्षित!

राज्याच्या बहुतांश भागाप्रमाणेच गेले आठ-दहा दिवस पुणे शहराच्या सर्व बाजूंना गारपीट व वादळी पाऊस झाला असला तरी पुणे शहरात मात्र…

‘गारपिटीच्या घटनेची वैज्ञानिक चिकित्सा करा’

विदर्भ, मराठवाडय़ामध्ये झालेल्या गारपिटीची वैज्ञानिक चिकित्सा होणे गरजेचे आहे, अशा मागणीचे पत्र सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले…

राज ठाकरे गारपीटग्रस्त भागाच्या दौऱ्यावर!

शेतीचे अतोनात नुकसान करून शेतकऱ्यांना आत्महत्येप्रत नेणाऱ्या मराठवाडय़ातील गारपीटग्रस्त भागाचा तीन दिवसांचा दौरा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच पक्षाचे आमदार…

गारपिटीनंतर आता पावसाळ्यात अपुऱ्या पावसाची धास्ती? – सध्याची गारपीट हे त्याचेच निदर्शक

यंदाच्या पावसाळ्यात अपुरा पाऊस असण्याची शक्यता आहे आणि सध्या सुरू असलेली भयंकर गारपीट हे त्याचेच निदर्शक आहे,अशी धास्ती हवामानतज्ज्ञांनी व्यक्त…

आभाळ फाटलेले, आबाळ कायम

राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले असून लाखो हेक्टर क्षेत्रातील शेती, फळबागा आणि भाजीपाला मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका…

विदर्भात रब्बी हंगाम उद्ध्वस्त

पश्चिम विदर्भात सुरू असलेल्या अकाली पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे दीड लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून अजूनही पावसाचा कहर सुरूच…

संबंधित बातम्या