बारामती येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्यावतीने संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली” प्रतिबिंब व्याख्यानमालेअंतर्गत” रविवारी (ता. २३ )” पत्रास कारण…
कर्णबधिरता ही मानवी जीवनातील एक संवेदनक्षम व्याधी आहे. डब्ल्यूएचओच्या अंदाजानुसार भारतातील अंदाजे ६३ दशलक्ष लोक लक्षणीय श्रवणविषयक कमतरतेमुळे ग्रस्त आहेत.