पालघर जिल्ह्याच्या स्थापनेपूर्वीच कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूबाबतचे डाग या भागाला लागले होते. जिल्हा स्थापनेनंतरदेखील आरोग्याशी संबंधित प्रश्न बराच काळ प्रलंबित राहिले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत (आरबीएसके) शालेय विद्यार्थ्यांवर विविध उपचार मोफत केले जातात. मात्र, अनेक वेळा या रुग्णांना उपचारासाठी अन्य विभागात…
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी १० दिवसांपूर्वी कांजण्यासदृश आजाराने त्रस्त झाला. त्यामुळे त्यास आश्रमशाळेतून घरी पाठवण्यात आले.
कर्णबधिरता ही मानवी जीवनातील एक संवेदनक्षम व्याधी आहे. डब्ल्यूएचओच्या अंदाजानुसार भारतातील अंदाजे ६३ दशलक्ष लोक लक्षणीय श्रवणविषयक कमतरतेमुळे ग्रस्त आहेत.