आरोग्य सेवा News

जिल्हाधिकारी श्री. काकडे म्हणाले, बऱ्याचदा महिला, गोरगरीब नागरिक हे आजार खूप दिवस अंगावर काढतात, त्यामुळे ते आजार पुढील काळात गंभीर…

टाटा रुग्णालयातील डॉक्टरांना या रुग्णांवरील उपचाराचा अनुभव आहे. त्यांचा हा अनुभव अन्य देशातील डॉक्टरांना मार्गदर्शक ठरावा यासाठी टाटा रुग्णालय व…

पालघर जिल्ह्याच्या स्थापनेपूर्वीच कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूबाबतचे डाग या भागाला लागले होते. जिल्हा स्थापनेनंतरदेखील आरोग्याशी संबंधित प्रश्न बराच काळ प्रलंबित राहिले.

महाराष्ट्राने गेल्या तीन वर्षात तब्बल २५ लाख ६९ हजार ७५३ शस्त्रक्रिया करून ९१ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत (आरबीएसके) शालेय विद्यार्थ्यांवर विविध उपचार मोफत केले जातात. मात्र, अनेक वेळा या रुग्णांना उपचारासाठी अन्य विभागात…

पिण्याचे पाणी सुरक्षित असावे, यासाठी संबंधित संस्थांनी कठोर मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.

देशभरात सर्व ठिकाणी उपयुक्त ठरणारे आयुष्यमान कार्ड काढण्यास नागरिकांनी आळस केल्याने अशा कार्डधारकांची संख्या राज्यात २८ लाखांपेक्षा कमी आहे.

आरोग्य विभागाच्या माध्यमातून कालपर्यंत मनुष्यबळावर आधारित सफाईसाठी वार्षिक ७७ कोटी रुपये लागत होते.

रुग्णालयासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेण्यासाठी त्रास होत आहे. त्यांच्या पैशाच्या मागण्या वाढल्या आहेत.

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी १० दिवसांपूर्वी कांजण्यासदृश आजाराने त्रस्त झाला. त्यामुळे त्यास आश्रमशाळेतून घरी पाठवण्यात आले.

ओमकार अशोक आकुलवार (२१) रा. मंडवा, ता. किनवट, जि. नांदेड असे अवयवदान करणाऱ्या मुलाचे नाव आहे.

कर्णबधिरता ही मानवी जीवनातील एक संवेदनक्षम व्याधी आहे. डब्ल्यूएचओच्या अंदाजानुसार भारतातील अंदाजे ६३ दशलक्ष लोक लक्षणीय श्रवणविषयक कमतरतेमुळे ग्रस्त आहेत.