Page 2 of आरोग्य सेवा News

देशभरात सर्व ठिकाणी उपयुक्त ठरणारे आयुष्यमान कार्ड काढण्यास नागरिकांनी आळस केल्याने अशा कार्डधारकांची संख्या राज्यात २८ लाखांपेक्षा कमी आहे.

आरोग्य विभागाच्या माध्यमातून कालपर्यंत मनुष्यबळावर आधारित सफाईसाठी वार्षिक ७७ कोटी रुपये लागत होते.

रुग्णालयासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेण्यासाठी त्रास होत आहे. त्यांच्या पैशाच्या मागण्या वाढल्या आहेत.

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी १० दिवसांपूर्वी कांजण्यासदृश आजाराने त्रस्त झाला. त्यामुळे त्यास आश्रमशाळेतून घरी पाठवण्यात आले.

ओमकार अशोक आकुलवार (२१) रा. मंडवा, ता. किनवट, जि. नांदेड असे अवयवदान करणाऱ्या मुलाचे नाव आहे.

कर्णबधिरता ही मानवी जीवनातील एक संवेदनक्षम व्याधी आहे. डब्ल्यूएचओच्या अंदाजानुसार भारतातील अंदाजे ६३ दशलक्ष लोक लक्षणीय श्रवणविषयक कमतरतेमुळे ग्रस्त आहेत.

‘मरावे परी किर्ती रूपे उरावे’असे म्हणतात. जगाचा निरोप घेतल्यानंतरही अवयवदानाच्या प्रक्रियेत एका युवकाचे डोळे, दोन किडनी, हृदय, फुफ्फुस असे अवयव…

लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये न्यूमोनिया हा आजार अधिक तीव्र स्वरूपाचा दिसून येतो. कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते. तसेच, हृदयविकार…

महात्मा फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील उपचार झालेल्या रुग्णांची एकूण संख्या बघता सर्वाधिक शस्त्रक्रिया व उपचार अस्थिव्यंगोपचार विभागातील रुग्णांवर झाल्याचीही…

बेकरीमध्ये धुरांडे असले तरी वायुप्रदूषण होत आहे. ते टाळण्यासाठी हरित इंधन वापरणे अनिवार्य करण्यात येणार आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची आखणी करतांना त्याचा उपयोग केला जाणार असल्याची माहिती आहे.

कन्यासम मुलीच्या रुग्णालयाचे उद्घाटन करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नातेबंधाची जपणूक केली.