Page 143 of हेल्दी फूड News
डोकेदुखी, अंग थरथरणे, नैराश्य जाणवणे आणि कोणत्याही कामात मन न लागणे ही तणावाची लक्षणे आहेत.
केळी जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही काही सोप्पे उपाय करू शकता.
सामाजिक, राजकीय, आर्थिक, स्त्री-पुरुष समता या राज्यघटनेतील आदर्श समाजरचनेच्या वैशिष्ट्यांपासून अमृतकाळातही आपण कित्येक मैल दूर असल्याचे दिसते.
दमट हवामान आणि आर्द्रते मुळे त्वचेचे रोग होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात त्वचेची चांगली काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच, पावसाळ्यात अॅलर्जी…
Weight Loss Diet: असं म्हणतात की आहारात जितके जास्त रंग असतील तितकं अधिक पोषण शरीराला मिळतं.
शरीरासाठी आवश्यक प्रमाणात कॅल्शियम देणाऱ्या पदार्थांचे नियमित सेवन करणे गरजेचे आहे. ही गरज दूध किंवा त्यापासून निर्मित पदार्थांपासून भागवता येते.…
शाकाहारीपणा स्वीकारणे सोपे नाही कारण आपल्याला अनेक आवडत्या पदार्थांपासून दूर राहावे लागेल.
ताण आल्यास अनेक गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे, ताण आल्याची लक्षणे ओळखून त्यावर वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे. लक्षणे…
गोड खाण्याची लालसा शरीरातील कोणत्या कमतरतेकडे इशारा करत आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.
मेथीचे दाणे भिजवलेले पाणी प्यायल्यामुळे काय नुकसान होऊ शकते हे आज आपण जाणून घेणार आहोत.
आरोग्याच्या दृष्टीने मुलांच्या नाश्त्यामध्ये कोणकोणत्या अन्नपदार्थांचा समावेश असणे आवश्यक आहे जाणून घेऊया.
आयुर्वेदानुसार रात्रीच्या जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा आणि कोणते पदार्थ टाळावे जाणून घ्या.