Page 46 of जोरदार पाऊस News

मुसळधार पावसाने दाणादाण; नांदेडला सखल भागात पाणी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व बाजारपेठा गर्दीने फुलल्या असतानाच सोमवारी दुपारी सुमारे दोन तास बरसलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची दाणादाण उडाली. अनेक सखल…

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी निधी देऊ -पतंगराव कदम

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, असे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृहात मदत,…

अतिवृष्टीपाठोपाठ कीडींचे आक्रमण

नागपूर विभागात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची वाढ खुंटली असून सोयाबीन, कापूस, तूर व धान पिकांवर कीडींचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.…

रत्नागिरी जिल्ह्य़ात पावसाचा जोर वाढला

सुमारे पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरी जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, गुरुवारी दिवसभर जोरदार सरींनी हजेरी लावली.

अतिवृष्टीग्रस्तांच्या नशिबी मदतीसाठी प्रतीक्षाच

दोन वर्षांपूर्वीच्या नुकसानीची मदत आता पोहोचली पश्चिम विदर्भातील अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्य़ात गेल्या दोन वर्षांमध्ये झालेल्या पीकहानीची नुकसानभरपाई आता मिळू…

अतिवृष्टग्रस्त धानपट्टय़ावर कीडींचे टांगती तलवार

अतिवृष्टीग्रस्त विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्य़ात धानाची लागवड आता संपली असून पीक प्रारंभीच्या अवस्थेत असल्याने सध्याच्या वातावरणाचा परिणाम म्हणून…

अतिवृष्टीग्रस्तांसाठी १५ टक्के निधी खर्चण्याचा ‘डीपीसी’ला अधिकार

राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय अतिवृष्टीग्रस्तांसाठी १५ टक्के निधी खर्च करण्याचा जिल्हा नियोजन समितीला (डीपीसीठ) अधिकार देण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला…

‘पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आंदोलन, वेळप्रसंगी पक्षत्यागही करू’

पूरग्रस्तांना न्याय मिळाला नाही तर आंदोलन उभारू, वेळ पडल्यास पक्षत्याग करण्याची भूमिका घेऊ, अशी तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व…

अतिवृष्टीग्रस्तांना सप्टेंबरपूर्वी मदतीची शक्यता अत्यंत धूसर

पंचनाम्यांचे रहाटगाडगे अद्याप सुरूच पश्चिम विदर्भात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात पंचनामे करण्याच्या कामाला आता गती मिळाली असली, तरी सप्टेंबरपूर्वी सरकारी…

तहसील कार्यालयातील कागदपत्रे भिजली

संततधार पावसामुळे येथील तहसील कार्यालयाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. छतालाच गळती लागून तेथील संगणक, महत्त्वाची कागदपत्रे पाण्याने भिजली आहेत.