Page 47 of जोरदार पाऊस News

विदर्भातील पीकहानीचा आढावा केंद्रीय पथक घेणार

गेल्या पंधरवडय़ापासून अतिवृष्टीला सामोरे जात असलेल्या विदर्भातील पिकांच्या हानीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्राचे एक पथक येणार असून,

गोंदिया जिल्ह्य़ात हजारो हेक्टर धान पाण्याखाली

जिल्ह्य़ात सततच्या पावसाने हजारो हेक्टरवरील धान पिकाची नासाडी झाली आहे. राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ७५०० रुपये नुकसानभरपाई…

पावसामुळे जिल्ह्य़ातील रस्त्यांची वाट

महिन्याभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्य़ातील अनेक गावांमधील रस्त्यांची वाट लागली आहे. गेल्या वर्षी कोटय़वधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले…

साता-यात अतिवृष्टीने १०४ कोटींचे नुकसान

सातारा जिल्ह्यात गेल्या पावणेदोन महिन्यांतील सततच्या पावसाने व अतिवृष्टीमुळे पाटण, वाई, महाबळेश्वर, जावळी, खंडाळा, या पाच तालुक्यांतील एकूण साडेआठ हजार…

वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे सोलापुरात टँकर निम्म्याने घटले

दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्य़ात यंदाच्या वर्षी वरुणराजाने केलेल्या कृपादृष्टीमुळे पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या टँकर्सची संख्या जवळपास निम्म्याने घटली आहे.

संततधार पावसाने शेतकरी त्रस्त, पिकांचे नुकसान

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या  संततधार पावसामुळे पनगंगा नदीसह  इतर नद्या-नाल्यांना मोठय़ा प्रमाणात पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठची शेती खरडून वाहून…

धरणांमधील विसर्गात काहिशी कपात

सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात संततधार सुरू असली तरी त्याचा जोर काहिसा कमी झाला. यामुळे धरणांमधील विसर्गाचे प्रमाण शुक्रवारी कमी करण्यात…

.. आता खरी परीक्षा !

गंगापूर धरण ओसंडून वाहू लागल्यामुळे नाशिककरांमध्ये वर्षभराची तहान भागल्याची भावनाही त्याच पद्धतीने ओसंडत असली तरी यंदा हंगामाच्या पुर्वार्धात निर्माण झालेली…

पावसाचा जोर फक्त चार तालुक्यांपुरता

जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढला असला तरी उर्वरित तालुक्यांमध्ये स्थितीत सुधारणा होण्यासाठी जोरदार पावसाची गरज आहे. धरणांची पाणी…

तिसऱ्या पावसाने पुरती दाणादाण

पावसाळी नियोजन फसले लागोपाठ तिसऱ्यांदा झालेल्या अतिवृष्टीने महाराष्ट्राची उपराजधानी अक्षरश: हादरली. पॉश वस्त्यांसह, नदीकाठच्या झोपडपट्टय़ा आणि सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे…