मोठय़ा पावसाची प्रतीक्षाच भंडारदरा २ टीएमसीच्या पुढे

भंडारद-याच्या पाणलोट क्षेत्राला अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा असली तरी आठवडाभरापासून कमीजास्त पडत असणा-या पावसामुळे भंडारद-याचा पाणीसाठा २ टीएमसीपेक्षा जास्त झाला…

अतिवृष्टीने विदर्भाचे जनजीवन विस्कळीत

सलग दोन दिवस झालेल्या जोरदार पावसाने विदर्भातील जनजीवन पार विस्कळीत केले. ओदिशा आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने…

भामरागडला विक्रमी पाऊस

२४ तासांत सर्वाधिक २१० मिमी पावसाची नोंद उन्हाळ्यात पाऱ्याने उच्चांक गाठल्यानंतर वरुणाराजाने विदर्भाला दिलासा दिला आहे. सोमवारी रात्रभर विदर्भाच्या अनेक…

तडाखा

अरुणावतीचा पुन्हा आर्णीकरांना ७०० घरांना पाण्याचा वेढा अरुणावती नदीच्या काठावरील आर्णीकरांना पुन्हा पुराचा तडाखा बसला असून गावातील मध्यभागी असलेल्या नाल्यालाही…

वर्धा जिल्ह्य़ात सरासरीत वाढ

जिल्ह्य़ात सलग दोन दिवस झालेल्या ५०० मि.मि.पावसाने या हंगामाच्या सरासरीत लक्षणीय वाढ झाली आहे. सोमवारी ३०० मि.मि., तर आज २५१…

गोंदिया जिल्ह्य़ात अतिवृष्टी

आठ दिवसाच्या उसंतीनंतर सोमवार, २४ जूनला रात्री ८ वाजतापासून २ तासापर्यंत संपूर्ण जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस बरसला. यात गोरेगाव, गोंदिया, तिरोडा,…

जालन्यात जोरदार वृष्टी

सोमवारी रात्रभर, तसेच मंगळवारी दुपारपर्यंत जालना शहर परिसरात पावसाने जोरदार बरसात केली. मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जालना…

बुलढाण्यात दमदार पावसाने पेरणीचा मार्ग मोकळा

यावर्षी जिल्हावासीयांनी भीषण दुष्काळाचा सामना केल्यामुळे सर्वानाच पावसाची आतरुतेने प्रतीक्षा लागून होती. यावर्षी हवामान खात्याचा अंदाज, तसेच भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीतही…

मृग बरसला, आद्र्रा बरसणार का?

गेल्या रविवारपासून मुंबई आणि उपनगरात सुरू झालेल्या पावसाने आपला मुक्काम येथेच ठोकला आहे. पारंपरिक आडाखे, पावसाचे नक्षत्र आणि पावसाचे वाहन…

कल्याणमधील रोहिदासवाडा जलमय

कल्याण डोंबिवली महापालिकेने नालेसफाई चांगला झाला असल्याचा दावा केला असला तरी शहरातील अनेक भागात मुसळधार पावसाचे पाणी साचून राहत आहे.…

प्रशासनाचे अतिवृष्टी व संभाव्य धोक्यांकडे दुर्लक्ष-शंभूराज देसाई

पाटण तालुका दुर्गम डोंगरी व अतिवृष्टीचा असून, संभाव्य धोके लक्षात घेऊन त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात तालुका प्रशासन दिरंगाई करीत असल्याचे दिसत…

देशभरात पावसाचे थैमान

उत्तर भारतात पावसाने थैमान घातले असून अतिवृष्टीमुळे मंगळवारी ११ जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे पावसाच्या बळींची संख्या १३१ झाली आहे.…

संबंधित बातम्या