‘गिरी कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून केलेल्या मदतीबाबत चौकशी व्हावी’

सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. त्यांच्या कुटुंबीयांना मदत देताना मुख्यमंत्री कार्यालयाची चालढकल होते. मात्र, कल्पना गिरी मृत्यूनंतर…

‘दुबार पीकपेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत करा’

जिल्ह्यातील काही गावांत मृग नक्षत्रापूर्वी पडलेल्या पावसावर विसंबून खरीप पिकाची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके नंतर मात्र पावसाने दडी मारल्याने वाळून…

रब्बीतील गारपीटग्रस्तांनाच सरकारकडून मदतीचा लाभ!

गेल्या फेब्रुवारी-मार्च महिन्यांत गारपीट व अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या रब्बी पिके, तसेच फळबाग शेतक ऱ्यांनाच राज्य सरकारच्या पीककर्ज संदर्भातील मदतीचा…

राहत्यातील शेतक-यांना १०७ कोटींची मदत- विखे

केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली जिरायत शेती हे मोठे आव्हान असून, कोरडवाहू शेती अभियानाच्या माध्यमातून एका वर्षात तालुक्यातील ७२ हजार…

उस्मानाबादेत २२ आत्महत्या, केवळ सहा शेतकऱ्यांना मदत

मागील दोन महिन्यात गारपिटीने त्रस्त २२ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करत जीवनयात्रा संपविली. यातील केवळ ६ शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रस्तावास पात्र ठरविण्यात…

कसाब यांच्या कुटुंबीयांना पावणेचार लाखांची मदत

हल्ल्यात मरण पावलेले बदनापूर तालुक्यातील नानेगावचे सरपंच मनोज कसाब यांच्या कुटुंबीयांना समाजकल्याण विभागाच्या वतीने पावणेचार लाख रुपयांची मदत देण्यात आली.

आगे कुटुंबीयांना भाजपची ५ लाखांची मदत

जामखेड तालुक्यातील खर्डा येथे प्रेमप्रकरणातून हत्या झालेल्या नितीन आगे या दलित युवकाच्या कुटुंबीयांची भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे…

खंडाळय़ात बँक खात्याअभावी गारपीटग्रस्त मदतीपासून वंचित

खंडाळा तालुक्यात बँक खात्याअभावी तीन हजार अतिवृष्टी व गारपीटग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई अनुदानापासून वंचित राहिले असून लाभार्थींचे बँकखाते क्रमांक मिळविण्यासाठी…

संस्था, उद्योजक, बांधकाम व्यावसायिकांच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी स्वच्छतागृहे उभारणार

पिंपरी महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या शहर स्वच्छता मोहिमेअंतर्गत शहरातील गर्दीच्या ठिकाणी स्त्री व पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे…

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींना कर्वे शिक्षण संस्थेचा आधार

गारपिटीमुळे जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा धसका घेऊन काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. जिल्हा प्रशासनाने तातडीने आवश्यक पावले…

सोलापुरातील गारपीटग्रस्त अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत

गेल्या फेब्रुवारी व मार्चमध्ये वादळी वारे व गारपिटीसह अवकाळी पावसात पिकांचे नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्य़ातील बाधित शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक…

फळबागा नसतानाही ३३४ शेतकऱ्यांना गारपिटीची मदत!

बदनापूर तालुक्यातील तळणी-लोधेवाडी गावात ३३४ शेतकऱ्यांचे बहुवार्षिक बागायती फळपिकांचे गारपिटीने नुकसान झाल्याचे खोटे दाखवून १ कोटी ४ लाख ७५ हजार…

संबंधित बातम्या