जगाच्या व्यासपीठावर कर्तृत्व गाजवणारे विद्यार्थी घडविण्यासाठी समाजातील दानशूरांसह पालकवर्ग व सर्वच घटकांनी मदतीची भूमिका स्वीकारावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
संगमनेर तालुका कायम दुष्काळी असून शेतक-यांचे नेहमीच नुकसान झाले आहे. दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या मदतीसाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून तालुक्यातील शेतक-यांना…
छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या विकासासाठी तसेच बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, टेनिस कोर्ट, लांब उडी आदी मैदाने तयार करण्यासाठी कराड पालिकेला सव्वाकोटी रुपयांचा निधी…