सातशे वर्षांहून अधिक काळ अखंड निघणारी पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांतला एक चमत्कार आहे. तीत पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियाही मोठय़ा…
भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार पृथ्वीवरचे सर्व सजीव हे नवग्रहांच्या थेट प्रभावाखाली असतात. चंद्र-सूर्य तसेच नवग्रहांच्या जन्मवेळच्या स्थितीनुसार पूर्वजन्मकर्माचे फलित म्हणून आणि या…