हिंगोलीत १२ तासांत १३६ मिमी पर्जन्यवृष्टी

पावसाने यंदा हिंगोलीवर चांगलीच कृपा केली आहे. वार्षिक सरासरी केव्हाच ओलांडली. मात्र, अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. बुधवारी संध्याकाळनंतर…

कलंकित बांगर यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

खुनाच्या गुन्हय़ात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या संतोष बांगरच्या गळय़ात पुन्हा शिवसेना जिल्हाप्रमुखपदाची माळ घातली गेल्याने जिल्हय़ाच्या शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

जप्तीनंतर पहिले पाढे, काळाबाजार थांबेना!

जिल्हा पुरवठा विभागात खांदेपालट होऊनही रास्तभाव दुकानातील धान्य व केरोसिनचा काळाबाजार मात्र मोठय़ा प्रमाणात सुरूच आहे. गेल्या आठ महिन्यांत तब्बल…

मैत्रीपूर्ण लढतीसाठीही तयार – सूर्यकांता पाटील

लोकसभा निवडणुकीसाठी अजून वर्षभराचा कालावधी असताना िहगोली लोकसभा मतदारसंघ कोणाला मिळेल, याबाबत दोन्ही काँग्रेस नेत्यांमध्ये खुलेआम दावा केला जात असला…

अन्न व औषध विभागासाठी फिरती प्रयोगशाळा -सतेज पाटील

राज्यात अन्न व औषध विभागाच्या कार्यालयासाठी जागेची समस्या असल्याने पर्याय म्हणून प्रत्येक विभागात फिरती प्रयोगशाळा सुरू करणार असल्याची माहिती गृह…

बँकेला ४० लाखांचा धनादेश देणाऱ्या वकिलावर गुन्हा दाखल

कंपनीचा बनावट धनादेश देऊन फसवणुकीचा प्रयत्न केल्याने वकिलाविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अॅड. ज्ञानेश्वर बाबुराव चंद्रवंशी…

‘शतकोटी’चे पितळ उघडे

जिल्ह्य़ात शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रम अंमलबजावणीचा बराच गाजावाजा झाला. लावलेल्या रोपांची तपासणी होत असतानाच कागदोपत्री झालेल्या कामाचे पितळ उघडे पडले. उद्दिष्टाच्या…

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने भरदुपारी विष घेतले

महावितरणमध्ये केलेल्या तक्रारीबाबत चौकशीत जबाब नोंदविण्यास बोलविण्यात आलेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार ग्रामपंचायतीचा कर्मचारी शेख बाहोद्दीन (वय ४२) यांनी जबाब…

दालनात शाळा भरविताच लगेच शिक्षकाची नियुक्ती!

जि. प. च्या शाळेचे मुख्याध्यापक नेहमीच गैरहजर राहात असल्याने विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीकडे लक्ष वेधण्यासाठी औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळा येथील…

मराठवाडय़ात ३ महिलांसह चौघांचा वीज पडल्याने मृत्यू

मराठवाडय़ात सोमवारी वेगवेगळ्या घटनांमध्ये चारजणांचा वीज कोसळून मृत्यू झाला. नांदेडात ३, तर हिंगोलीत एकाचा वीज पडल्याने बळी घेतला.

वसुलीसाठी गुन्हे नोंदविणार; मालमत्तेची माहिती मागविली

जलस्वराज प्रकल्पांतर्गत जिल्हय़ात सुमारे ६६ गावांमधील पदाधिकाऱ्यांकडून वसूलपात्र ६१ लाख रक्कम वसूल करण्यासाठी गुन्हे दाखल करून पाणीपुरवठा समिती पदाधिकाऱ्यांच्या नावावर…

संबंधित बातम्या