केवळ नव्या घरोब्याचे ठिकाण कोणते, हे मात्र अद्यापि ठरलेले नाही. हे दोन्ही नेते राज्यातील सत्तांतरानंतरच्या न्यायालयीन प्रक्रियेतील निर्णयाची प्रतीक्षा करत…
रात्री आठ वाजता मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले त्यांनी अतिवृष्टीची पाहणीच न केल्याने शेतकरी नाराज झाले असले तरी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून आश्वासनांचा…