Page 31 of इतिहास News

जागतिक निसर्ग संरक्षण दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश पृथ्वीवरील नैसर्गिक वातावरणापासून नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या प्राणी व झाडांचे यांचे संवर्धन…

या मुद्द्यावरुन येत्या काळात राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या निर्णयावर टीका केलीय

१९९२ साली एस. र. राव, ए. एस. गौर आणि शिला त्रिपाठी यांनी घारापुरीचे नव्याने गवेषण केले.

आयसीसीने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोची ‘इतिहासात नोंद’ होईल, असेही आयसीसीने लिहिले आहे.

मुख्य परीक्षेमध्ये आधुनिक भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासणे आयोगाला अभिप्रेत आहे.

ट्रेकिंग, स्केचिंग, रनिंग आणि इतिहासाचा अभ्यास या गोष्टींची मला फारच आवड.


ब्रिटिशकालीन महाराष्ट्र आणि बंगाल या प्रांतांमधला प्रबोधनाचा काळ मानला जातो

सध्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील तालुक्याचे ठिकाण असलेले सावंतवाडी हे पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानाचे राजधानीचे शहर होते.


भारतात वस्त्रनिर्मिती पूर्वापार होत आलेली आहे. इतकेच नव्हे तर जवळपास प्रत्येक प्रांताची ओळख म्हणून काही वस्त्रे अजूनही बाजारात आपले स्थान…
गुजरात प्रांतातील दक्षिण सौराष्ट्रात असलेले पोरबंदर शहर हे सन १७८५ ते १९४८ या काळात पोरबंदर संस्थानाच्या राजधानीचे ठिकाण होते.