राष्ट्रीय इतिहासाचे आतापर्यंत योग्य पद्धतीने चित्रण करण्यात आलेले नाही. महात्मा गांधींसारख्या ठरावीक व्यक्तींनाच स्वातंत्र्य लढय़ातील यशाचे श्रेय देण्यात आले आहे.
प्राचीन भारताचा इतिहास, विज्ञान, भाषा, साहित्य, कला यांचे महत्त्व सर्वाना कळण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील असले पाहिजे, असे मत पुण्यातील…
ज्याने त्याने आपापल्या मगदुराप्रमाणे आंबेडकवाद जोपासल्यामुळे आज आंबेडकरवादी चळवळ आवर्तनात सापडली आहे. डॉ. आंबेडकरांचा लढा वर्चस्ववादाविरुध्द होता. परंतु त्यांचे अनुयायी…