निकाल आणि गुणवत्ता

परीक्षार्थी निर्माण करण्यापेक्षा जगण्याची साधने सहजपणे मिळू शकतील, अशा व्यवस्थेवर जर भर दिला नाही, तर आणखी एका दशकानंतरची स्थिती भयावह…

दिवस निकालांचा!

अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न, अपुरा वेळ आणि प्रश्नांची काठीण्यपातळी तुलनेत जास्त यामुळे बारावीच्या भौतिकशास्त्राच्या परीक्षेत यंदा बहुतांश विद्यार्थ्यांची दांडीच उडणार ही भीती…

निकालाचे टेन्शन आणि इंटरनेटचा गोंधळ..

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांचा निकाल आज लागला. ऑनलाइन पद्धतीने जाहीर झालेला निकाल जाणून…

नागपूर विभाग सर्वात शेवटी; निकाल फक्त ७३.१० टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षी घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा नागपूर विभागाचा निकाल ७३.१० टक्के लागला आहे. राज्यातील…

गुणवंतांसाठी सर्वच महाविद्यालयांचे दावे..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन घोषित करण्यात आल्यामुळे गुणवंताचा शोध घेण्यासाठी…

परिश्रम हाच खरा गुरू; गुणवंतांचा यशाचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची अनम खान हिने विज्ञान शाखेत ९७ टक्के गुण मिळवून मुलींमध्ये बाजी मारली तर शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा…

शिवाजी सायन्सची मक्तेदारी मोडीत; यंदा आंबेडकर कॉलेजचा वरचष्मा

टॉपर्सची खाण समजल्या जाणाऱ्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ९०च्या पुढची वाटचाल काहीशी खुंटली असून यावेळी विज्ञान आणि वाणिज्य अशा दोन्ही…

चंद्रपूर जिल्ह्य़ाचा निकालात ७ टक्क्यांची वाढ, यंदाही मुलींचीच बाजी

जिल्ह्य़ाचा बारावीचा निकाल ७०.३२ टक्के लागला असून आनंदाची बाब म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७ टक्क्यांनी निकालात वाढ झालेली आहे.…

‘बारावी परीक्षा’ नाशिक विभागाचा निकाल ७९.०१ टक्के

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावी परीक्षेत नाशिक विभागाचा निकाल ७९.०१ टक्के लागला. विभागात धुळे जिल्ह्याने ८२.४४ टक्के गुणांसह अग्रस्थान मिळविले…

ग्रामीण भागातील विद्यालयांचे निकाल समाधानकारक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालयांनी…

बारावीच्या निकालात औरंगाबाद विभाग दुसऱ्या क्रमांकावर

बारावीच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत औरंगाबाद विभागातील ८५.२६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा पहिला, तर औरंगाबाद विभागाचा…

लातूर विभागाचा बारावीचा निकाल ८३.५४ टक्के

फेब्रुवारी-मार्च २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत लातूर विभागातील तिन्ही जिल्हय़ांचा सरासरी निकाल ८३.५४ टक्के लागला असून, विद्यार्थिनींचे उत्तीर्णतेचे प्रमाण…

संबंधित बातम्या