माजी लष्करप्रमुख सिंग यांनी लष्करी निधीचा केलेला दुरुपयोग चव्हाटय़ावर आल्यानंतर ‘मिनी कारगिल’ घडले. यातून लष्कराच्या सज्जतेविषयी गंभीर प्रश्न निर्माण होतात.
माजी लष्कर प्रमुख यांनी त्यांच्या सेवाकालात जम्मू-काश्मीरमधील लोकनियुक्त सरकार उलथवण्याची कारस्थाने केली या आरोपाची सत्यासत्यता कळणे हा जनतेचा हक्क आहे.