पारतंत्र्याच्या काळात सिनेमा मूकपटांच्या माध्यमातून भारतीयांपर्यंत पोहोचला. त्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट (मूकपट) तयार केला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट(Indian Cinema) तयार केले. फाळकेंकडून प्रेरणा घेत भारतामधील प्रत्येक प्रांतामध्ये चित्रपटाचे वेड पसरले. थोड्याच कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये सुधारणा झाली.
बोलक्यापटांमुळे भाषांनुरुप चित्रपटांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. त्यातूनच बॉलिवूडसारखी फिल्म इंडस्ट्री उदयास आली. सध्या भारत देश चित्रपट निर्मिती करणारा जगातला प्रथम क्रंमाकाचा देश आहे. दरवर्षी तब्बल २० भाषांमधील १५ ते २० हजार चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित होतात. आपल्या चित्रपटांची दखल जगाने नेहमीच घेतली आहे.Read More
Anurag Kashyap Controversial Remarks On Brahmin: फुले चित्रपटाचे समर्थन करत असताना प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने ब्राह्मण समाजाबद्दल एक वादग्रस्त विधान…
मनोरंजन व्यवसायात योगदान देणाऱ्या विविध घटकांना एका मंचावर आणून त्यांना परस्पर सहकार्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या…
‘मराठी चित्रपटसंवर्धन आणि प्रदर्शनास चालना’ या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड महापालिका आणि मराठी चित्रपट असोसिएशन यांच्यातर्फे ‘नाट्यगृहात चित्रपट संकल्पनें’तर्गत मराठी चित्रपट महोत्सव…