Page 19 of भारतीय संविधान News
देशाची संविधान सभा स्थापन होत असताना हिंदू-मुस्लिम तणाव टोकाला गेला होता. अशा वेळी शांततेची, संयमाची भाषा बोलणारा प्रमुख आवाज होता…
संविधान सभेत वेगवेगळय़ा पार्श्वभूमीतून आलेले सदस्य होते. त्यापैकी एक महत्त्वाचे नाव होते जयपाल सिंग मुंडा.
संविधान सभेत प्रवेश करण्याची बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती, मात्र शेडय़ूल्ड कास्ट फेडरेशन या बाबासाहेबांच्या पक्षाला १९४६ च्या निवडणुकांमध्ये अपयश आले.
जॉन मथाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एम. आर. जयकर यांसारखे स्वतंत्र उमेदवार काँग्रेस पक्षात नव्हते मात्र काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आले.
भाजपाकडून नवी राज्यघटना लिहिण्याचे काम सुरू आहे, अशी टीका शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केली.
संविधान सभेने संविधान निर्मितीसाठी अधिक वेळ घेतला, अशी टीका केली जाते. मुळात संविधान सभेच्या काळाची पार्श्वभूमी नीट लक्षात घेतली पाहिजे.
इंग्रजांच्या अमलाखाली आपला देश असताना देशांतर्गत तसेच एकूण जगाशी होणाऱ्या व्यवहारात ‘इंडिया’ हेच नाव प्रचलित होते.
संविधान सभेतल्या या वैचारिक रिंगणामुळे भारताच्या भविष्याच्या दिशेविषयी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून चर्चा झाली.
संविधान सभेत वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे सदस्य असावेत, यासाठी प्रयत्न करण्यात आला. डिसेंबर १९४६ मध्ये समित्या गठित करण्यात आल्या.
कॅबिनेट मिशन योजनेने संविधान सभेच्या निर्मितीला मान्यता दिली. संविधान सभेकरता निवडणुका घ्याव्या लागणार होत्या. या निवडणुकांमध्ये मुख्य लढत ही काँग्रेस…
काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. मात्र वाद उफाळल्यांतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली आहे.
भारताच्या घटनेचे शिल्पकार अनेक आहेत. पण मुख्य शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरच आहेत. त्यांनी आपली सामाजिक जाण आणि विविध देशांच्या राज्यघटनांचा…