Page 20 of भारतीय संविधान News
प्रजासत्ताक दिन साजरा करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे या दिवसापासून भारताने संविधानाचा स्वीकार केला. देश स्वतंत्र झाल्यानंतर संविधान तयार होणं हा…
दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर ब्रिटिशांसोबतची रणनीती काय असली पाहिजे, याविषयी काँग्रेसमध्ये वाद होऊ लागले. ब्रिटिश इटली, जर्मनी, जपान या अक्ष…
भारतीय लोकशाही आता परिपक्व झाली आहे असे आपण म्हणतो तर अशा महत्वाच्या राष्ट्रीय प्रश्नावर व्यापक सहमती घडवून आणण्याचा प्रयत्न आपण…
औंधच्या संस्थानात ज्याप्रमाणे अनोखा प्रयोग झाला तसे प्रयोग आणखी काही संस्थानांत झाले होते. इंदौरचे दिवाण सर तंजोर माधवराव यांनी १८७४…
ज्या सामान्यजनांनी २२ जानेवारीला झालेल्या सोहळ्याच्या सरकारपुरस्कृत आयोजनाविषयी नाराजी व्यक्त केली, ते सारेचजण ‘राजकीय हेतूने प्रेरित’ होते असे म्हणता येणार…
गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या एका राजाने आपल्या संस्थानात नवे संविधान लागू केले.. हा प्रयोग अविश्वसनीय आणि लक्षवेधी होता.
कोणत्याही लोकशाहीत सार्वभौम सत्ता ही लोकांकडे- पर्यायाने संसदेकडे असते हे खरे; पण अशी लोकशाही अखेर बहुमताचा आधार घेते आणि बहुमत…
दुसऱ्या बाजूला एम. एन. रॉय आणि श्रीमन नारायण अग्रवाल हे साम्यवादी, गांधीवादी संविधानाचे आराखडे मांडत होते.
स्वातंत्र्य आंदोलन १९३० च्या दशकात निर्णायक टप्प्यावर आले. नव्या संविधानाची चर्चाही पुढील टप्प्यावर पोहोचली. स्वातंत्र्य आंदोलन आणि संविधान निर्मिती प्रक्रिया…
र्माधारित संविधान काँग्रेसला नामंजूर होते. रफिक झकेरिया यांनी ‘प्राइस ऑफ पार्टिशन’ या पुस्तकात या काळातील वाटाघाटी आणि डावपेच यांचे विश्लेषण…
श्रीमन नारायण अग्रवाल यांनीही स्वतंत्र भारताकरता एक गांधीवादी संविधान लिहिले. १९४६ साली ते प्रकाशित झाले.
संविधान मसुद्यातून पर्यायी जगाचे संकल्पचित्र मांडण्याचा कम्युनिस्ट नेते एम. एन. रॉय यांचा प्रयत्न विशेष दखलपात्र ठरतो..