Page 22 of भारतीय संविधान News
राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी राज्यघटना आणि त्यासंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची…
मुळात आदिवासींना धर्मच नव्हता. व्यवस्थेने स्वत:च्या सोयीने त्यांच्या कागदपत्रांवर धर्म चिकटवला. त्यामुळे धर्मांतर केले म्हणून त्यांना अनुसूचित जमातींच्या सवलती नाकारणे…
१० डिसेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा त्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांतर्फे…
नागपूरमधील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने न्यायालयात साक्ष देण्यासाठी भारतीय संविधानाची शपथ घेतली.
गोंडवाना विद्यापीठाच्या अडपल्ली येथील नवीन शैक्षणिक परिसरामध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा शिलालेख दर्शनी भागावर उभारण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अण्णाभाऊ साठे चौकात हिरवी झेंडी दाखवून रॅलीचे उद्घाटन केले.
गोकुळातल्या श्रीकृष्णापासून संतपरंपरेने आणि छत्रपती शिवरायांपासून राजर्षी शाहूंपर्यंतच्या रयतेच्या राजांनी आपल्याला जी मूल्ये दिली, त्यांचा संविधानाशी असलेला संबंध कोण नाकारते…
भारताचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘अधिनियमित’ झाले- म्हणजे अमलात आले. संविधानाच्या प्रास्ताविकेत किंवा उद्देशिकेत हा उल्लेख आहेच, पण हे…
प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून आयोजित करण्यात आलेलया संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना निमंत्रण पाठवलं होतं.
‘२०४७ साठी भारताला नव्या राज्यघटनेची गरज आहे’ असा पुकारा करणाऱ्यांना डॉ. आंबेडकरांची सामाजिक लोकशाहीची संकल्पना समजावून सांगायला हवी…
‘‘ब्रिटनच्या संसदेने मंजूर केलेल्या ब्रिटिश हिंदुस्थानविषयीच्या १९३५ च्या कायद्यावर सध्याची बहुतांश भारतीय राज्यघटना आधारलेली आहे.
२०२५ मध्ये भारताच्या राज्य घटनेला तसेच गणराज्य लोकशाहीला ७५ वर्षे होत आहेत. हे वर्ष हीरक महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने रविवार…