Page 28 of भारतीय संविधान News

भगवद्गीता नव्हे, भारतीय राज्यघटना हाच राष्ट्रीय ग्रंथ – कुंभारे

केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी प्रेरणा महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना भगवद्गीता हाच भारताचा राष्ट्रीय ग्रंथ असल्याचे वक्तव्य केले होते.

राज्यघटनेतील सत्तासंतुलन..

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा सुधारित मसुदा ४ नोव्हेंबर १९४८ रोजी घटना परिषदेला सादर केला. या वेळी डॉ. आंबेडकरांनी केलेल्या भाषणात…

बांगला सीमाकराराची गरज

भारताने १७ हजार एकरांचे भूभाग बांगलादेशला द्यायचे आणि त्या देशाकडून सात हजार एकरचे भूभाग घ्यायचे, ही एक महत्त्वाची अट भारत-बांगलादेश…

राजकीय पक्ष, निवडणुका घटनाबाहय़

देशातील राजकीय पक्षच घटनाबाहय़ असल्याने त्यांच्या आधारावर होत असलेल्या निवडणुकाही घटनाबाहय़ असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी व्यक्त…

न्यायासाठी कानपिचक्या

न्यायालयात न्यायासाठी दाद मागणारे सुमारे तीन कोटी खटले निर्णयाच्या प्रतीक्षेत असताना, पुन्हा एकदा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयांना खटले निकाली…

गरज आहे दुसऱ्या गणराज्याची

भारतीय संसद लोकांचे प्रतिनिधित्व करतच नाही. आपला देश अनेक समाजांचा, अनेक समुदायांचा बनलेला आहे. त्या सर्वाचे प्रतिनिधित्व करणारी संसद निवडून…

स्पर्धापरीक्षेच्या रिंगणात : एमपीएससी: पेपर-१ भारतीय राज्यपद्धती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी कशी करावी, याविषयीचे मार्गदर्शन करणारी साप्ताहिक लेखमालिका.. पंचायतराज व स्थानिक स्वराज्य संस्था हा परीक्षेच्या दृष्टीने…