Page 33 of भारतीय संविधान News

गोकुळातल्या श्रीकृष्णापासून संतपरंपरेने आणि छत्रपती शिवरायांपासून राजर्षी शाहूंपर्यंतच्या रयतेच्या राजांनी आपल्याला जी मूल्ये दिली, त्यांचा संविधानाशी असलेला संबंध कोण नाकारते…

भारताचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘अधिनियमित’ झाले- म्हणजे अमलात आले. संविधानाच्या प्रास्ताविकेत किंवा उद्देशिकेत हा उल्लेख आहेच, पण हे…

प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून आयोजित करण्यात आलेलया संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना निमंत्रण पाठवलं होतं.

‘२०४७ साठी भारताला नव्या राज्यघटनेची गरज आहे’ असा पुकारा करणाऱ्यांना डॉ. आंबेडकरांची सामाजिक लोकशाहीची संकल्पना समजावून सांगायला हवी…

‘‘ब्रिटनच्या संसदेने मंजूर केलेल्या ब्रिटिश हिंदुस्थानविषयीच्या १९३५ च्या कायद्यावर सध्याची बहुतांश भारतीय राज्यघटना आधारलेली आहे.

२०२५ मध्ये भारताच्या राज्य घटनेला तसेच गणराज्य लोकशाहीला ७५ वर्षे होत आहेत. हे वर्ष हीरक महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने रविवार…

केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनुच्छेद ३५५ लागू करण्यात आल्याची शक्यता फेटाळून लावली असली तरी राज्यात मोठ्या प्रमाणावर केंद्रीय सुरक्षा…

संविधानाच्या निर्मात्यांनी ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द संविधानाच्या उद्देशिकेत समाविष्ट केले नव्हते. त्यांना याची गरज भासली नाही, कारण संविधानाचे एकंदर…

“त्यांनी फार हुशारीनं हे काम केलं आहे. जर तुम्ही काही बोलण्याचा प्रयत्न केला, तर ते म्हणतील सुरुवातीपासून…!”

हिंदी भाषेला स्वीकारण्यासाठी संविधान सभेत काय चर्चा झाली होती? त्यात हिंदी, हिंदुस्तानी आणि संस्कृत भाषेचा उल्लेख का केला गेला? मुन्शी-अयंगार…

पदयात्रेतून देशात लोकशाही, राज्यघटना अबाधित रहावी, महागाई कमी व्हावी, यासाठी सातत्याने आवाज उठविण्यात येईल. जनतेला आश्वासक सरकार देण्याचा आमचा प्रयत्न…

कुठल्याही सदस्याचा भारत या नावाला विरोध नाही, असं एक मत आंबेडकर यांनी मांडलं होतं