सरोवरातल्या विस्तारत जाणाऱ्या वलयांप्रमाणे भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा समृद्ध इतिहास स्वातंत्र्य चळवळीचा आणि भारतीय राष्ट्रवादाच्या जडणघडणीचा किमान दोन शतकांचा कालावधी कवेत…
आपल्या देशाने निर्माण केलेले संविधान आणि त्यानुसार आचरण होणे अत्यंत महत्वाचे आहे. संविधानाला धरून प्रामाणिकपणे वाटचाल व्हावी. संविधानाची मार्गदर्शक तत्वे,…
केवळ ईशान्य भारतासाठी संविधानात विशेष तरतुदी नाहीत तर इतरही काही राज्यांसाठीही तरतुदी केलेल्या आहेत. संविधानातील अनुच्छेद ३७१ मध्येच आंध्र प्रदेश, तेलंगण,…