Article-355-in-Manipur
मणिपूरमध्ये घटनेचे अनुच्छेद ३५५ लागू? भाजपा नेत्यांनाही संशय, अनुच्छेद ३५५ म्हणजे काय?

केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनुच्छेद ३५५ लागू करण्यात आल्याची शक्यता फेटाळून लावली असली तरी राज्यात मोठ्या प्रमाणावर केंद्रीय सुरक्षा…

Congress-MP-Adhir-Ranjan-Choudhary
‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द संविधानात कसे आले? या दोन शब्दांचा राज्यघटनेत असण्याचा अर्थ काय?

संविधानाच्या निर्मात्यांनी ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द संविधानाच्या उद्देशिकेत समाविष्ट केले नव्हते. त्यांना याची गरज भासली नाही, कारण संविधानाचे एकंदर…

preamble-of-indian-constitution
Video: “राज्यघटनेच्या उद्देशिकेतून ‘धर्मनिरपेक्ष’, ‘समाजवादी’ शब्द हटवले”, काँग्रेसचा धक्कादायक दावा!

“त्यांनी फार हुशारीनं हे काम केलं आहे. जर तुम्ही काही बोलण्याचा प्रयत्न केला, तर ते म्हणतील सुरुवातीपासून…!”

Hindi-Diwas
हिंदी भाषेबाबत संविधान सभेत काय चर्चा झाली? हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून का स्वीकारले गेले नाही?

हिंदी भाषेला स्वीकारण्यासाठी संविधान सभेत काय चर्चा झाली होती? त्यात हिंदी, हिंदुस्तानी आणि संस्कृत भाषेचा उल्लेख का केला गेला? मुन्शी-अयंगार…

former minister chandrakant handore
देशात संविधानाची तोडफोड, चंद्रकांत हांडोरे यांचा आरोप

पदयात्रेतून देशात लोकशाही, राज्यघटना अबाधित रहावी, महागाई कमी व्हावी, यासाठी सातत्याने आवाज उठविण्यात येईल. जनतेला आश्वासक सरकार देण्याचा आमचा प्रयत्न…

Mahaparinirvan Diwas 2023 Updates in Marathi
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘इंडिया’ आणि ‘भारत’ या नावांविषयी १९४९ च्या संविधान सभेत काय म्हटलं होतं?

कुठल्याही सदस्याचा भारत या नावाला विरोध नाही, असं एक मत आंबेडकर यांनी मांडलं होतं

amend constitution
‘त्या’ समितीत कोण आहे पाहा… मग कळेलच अहवाल कसा असेल ते!

राज्यघटनेत सुधारणा करण्याबाबत ‘त्या’ एका सदस्याने व्यक्त केलेले मनोरथ, आज २० वर्षांनंतर मोदी सरकार पूर्ण करताना दिसत आहे.

india renaming bharat
‘इंडिया’ ते ‘भारत’, २०१५ साली भाजपा सरकारने नाव बदलण्याच्या प्रस्तावाला केला होता विरोध प्रीमियम स्टोरी

संविधानात इंडियाचे भारत करण्यासाठी २०१५ साली सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेला उत्तर देत असताना भाजपा सरकारने नावात बदल करण्याचा कोणताही…

Manipur ADCs
मणिपूरमधील स्वायत्त जिल्हा परिषदा म्हणजे काय? हिंसाचार भडकण्यास या परिषदा कारणीभूत ठरल्या?

ईशान्य भारतात स्वायत्त जिल्हा परिषदांची स्थापना कशी झाली? ईशान्य भारतातील इतर राज्यांपेक्षा मणिपूरमध्ये संघर्ष पेटण्याचे कारण काय? स्वायत्त जिल्हा परिषदांच्या…

Amrut Mahotsav of Constitution
संविधानाचा अमृत महोत्सव आणि संविधान बदलाची चर्चा…

एकीकडे देशाला संविधान मिळण्याच्या घटनेला २०२४ मध्ये ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, तर दुसरीकडे संविधान बदलाची चर्चाही सुरू झाली आहे.

supreme court
काश्मीरच्या राज्यघटनेपेक्षा भारतीय संविधान श्रेष्ठ; केंद्राच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालय प्रथमदर्शनी सहमत

भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणीदरम्यान ही सहमती दर्शविण्यात आली.

constitution supreme court
संविधानकर्त्यांचा कलम ३७० कायमस्वरुपी ठेवण्याचा विचार कधीच नव्हता – सर्वोच्च न्यायालय

कलम ३७० प्रकरणी सुनावणी करताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय घटनापीठाने बुधवारी (२३ ऑगस्ट) महत्त्वाचं विधान…

संबंधित बातम्या