nagpur walk for samvidhan, walk for samvidhan in nagpur
आम्ही भारताचे लोक… ‘वाॅक फाॅर संविधान’मध्ये हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संविधानाचा जागर

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अण्णाभाऊ साठे चौकात हिरवी झेंडी दाखवून रॅलीचे उद्घाटन केले.

indian constitution heritage to whom in marathi, indian constitution heritage in marathi, shri krishna indian constitution heritage
भारतीय संविधानाला ‘वारसा’ कुणाचा? प्रीमियम स्टोरी

गोकुळातल्या श्रीकृष्णापासून संतपरंपरेने आणि छत्रपती शिवरायांपासून राजर्षी शाहूंपर्यंतच्या रयतेच्या राजांनी आपल्याला जी मूल्ये दिली, त्यांचा संविधानाशी असलेला संबंध कोण नाकारते…

Responsibility to uphold the Constitution babasaheb ambedkar
संविधान राखण्याची जबाबदारी

भारताचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘अधिनियमित’ झाले- म्हणजे अमलात आले. संविधानाच्या प्रास्ताविकेत किंवा उद्देशिकेत हा उल्लेख आहेच, पण हे…

prakash ambedkar rahul gandhi
“संविधान सभेला येऊ शकणार नाही, पण…”, राहुल गांधींचं प्रकाश आंबेडकरांना पत्र

प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून आयोजित करण्यात आलेलया संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना निमंत्रण पाठवलं होतं.

new constitution of india in marathi, need of new constitution of india in marathi, 2047 new constitution of india need
संविधानाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनांतला फरक कुठे नेणार?

‘२०४७ साठी भारताला नव्या राज्यघटनेची गरज आहे’ असा पुकारा करणाऱ्यांना डॉ. आंबेडकरांची सामाजिक लोकशाहीची संकल्पना समजावून सांगायला हवी…

loksatta chahul The Colonial about the Constitution Article on Constitution Day
चाहूल: संविधानाबद्दलचे ‘कलोनिअल’ किल्मिष!

‘‘ब्रिटनच्या संसदेने मंजूर केलेल्या ब्रिटिश हिंदुस्थानविषयीच्या १९३५ च्या कायद्यावर सध्याची बहुतांश भारतीय राज्यघटना आधारलेली आहे.

Nagpur street pathsanchalan
संविधानाच्या सन्मानार्थ प्रथमच नागपुरात पथसंचलन व गणसभा

२०२५ मध्ये भारताच्या राज्य घटनेला तसेच गणराज्य लोकशाहीला ७५ वर्षे होत आहेत. हे वर्ष हीरक महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने रविवार…

Article-355-in-Manipur
मणिपूरमध्ये घटनेचे अनुच्छेद ३५५ लागू? भाजपा नेत्यांनाही संशय, अनुच्छेद ३५५ म्हणजे काय?

केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनुच्छेद ३५५ लागू करण्यात आल्याची शक्यता फेटाळून लावली असली तरी राज्यात मोठ्या प्रमाणावर केंद्रीय सुरक्षा…

Congress-MP-Adhir-Ranjan-Choudhary
‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द संविधानात कसे आले? या दोन शब्दांचा राज्यघटनेत असण्याचा अर्थ काय?

संविधानाच्या निर्मात्यांनी ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द संविधानाच्या उद्देशिकेत समाविष्ट केले नव्हते. त्यांना याची गरज भासली नाही, कारण संविधानाचे एकंदर…

preamble-of-indian-constitution
Video: “राज्यघटनेच्या उद्देशिकेतून ‘धर्मनिरपेक्ष’, ‘समाजवादी’ शब्द हटवले”, काँग्रेसचा धक्कादायक दावा!

“त्यांनी फार हुशारीनं हे काम केलं आहे. जर तुम्ही काही बोलण्याचा प्रयत्न केला, तर ते म्हणतील सुरुवातीपासून…!”

Hindi-Diwas
हिंदी भाषेबाबत संविधान सभेत काय चर्चा झाली? हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून का स्वीकारले गेले नाही?

हिंदी भाषेला स्वीकारण्यासाठी संविधान सभेत काय चर्चा झाली होती? त्यात हिंदी, हिंदुस्तानी आणि संस्कृत भाषेचा उल्लेख का केला गेला? मुन्शी-अयंगार…

former minister chandrakant handore
देशात संविधानाची तोडफोड, चंद्रकांत हांडोरे यांचा आरोप

पदयात्रेतून देशात लोकशाही, राज्यघटना अबाधित रहावी, महागाई कमी व्हावी, यासाठी सातत्याने आवाज उठविण्यात येईल. जनतेला आश्वासक सरकार देण्याचा आमचा प्रयत्न…

संबंधित बातम्या