Page 17 of इंडियन क्रिकेट News
आपल्याच मातीत प्रतिस्पध्र्यावर अनेक संघ मर्दुमकी गाजवतात, पण त्यांची खरी परीक्षा असते ती परदेशातील भूमीवर.
तुमच्याकडे गुणवत्ता ठासून भरलेली असली म्हणजे तुम्ही यशोशिखरावर पोहोचाल, असे नसते. कारण नियती तुम्हाला जमीन दाखवील की अस्मान, हे कुणाच्याही…
झिम्बाब्वे दौऱ्यावरील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय भारतीय संघाने रविवारी सकाळी मुंबईहून प्रयाण केले.
‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणाने पूर्ण देशाला हादरा बसला आहे, पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), त्यांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यावर भाष्य करत…