Page 8 of इंडियन क्रिकेट News

IND vs AUS Test
४ कसोटीत ५९ बळी, ‘या’ दोन भारतीय गोलंदाजांचा कांगारुंनी घेतलाय धसका, सिडनीत सुरू आहे विशेष तयारी, पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यावेळी उभय संघांमध्ये ४ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

Murali Vijay has retired from all forms of international cricket
Murali Vijay Retirement: मुरली विजयचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; कसोटी क्रिकेटमध्ये झळकावली आहेत १२ शतकं

Murali Vijay’s Retirement: भारतीय संघाचा फलंदाज मुरली विजयने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. खूप दिवसांपासून तो भारतीय संघात…

india vs new zealand 2nd odi at raipur
भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिका : शार्दूल ठाकूर की उमरान मलिक? आज न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांकडे लक्ष

या सामन्यात तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या स्थानासाठी शार्दूल ठाकूर आणि उमरान मलिक यांच्यात स्पर्धा आहे.

india vs sri lanka 3rd odi match
भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका : भारताचे निर्भेळ यशाचे लक्ष्य; श्रीलंकेविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना आज

भारताने गुवाहाटी येथील सामना जिंकल्यानंतर कोलकातामध्ये धावांचा पाठलाग करताना विजय साकारत मालिकेत विजयी आघाडी मिळवली.

Prithvi-Shaw
विश्लेषण : पृथ्वी शॉचे रणजी करंडकात धडाकेबाज त्रिशतक! भारतीय संघाची दारे पुन्हा उघडणार?

आसामविरुद्धच्या त्रिशतकामुळे पृथ्वीने सर्वांचे लक्ष पुन्हा आपल्याकडे वेधले आहे. त्याच्यासाठी आता भारतीय संघाची दारे पुन्हा खुली होतात का, हे पाहणे…

shubhamn gil
भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका: गिलकडून सातत्याची अपेक्षा!

अव्वल तीन फलंदाजांना सूर गवसल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला असून गुरुवारी श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सरशी साधत मालिकेत विजयी…

team-india-2022
विश्लेषण : वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यात नवे त्रिकूट… कुणाची विश्वचषकासाठी दावेदारी?

भारताच्या यशात वेगवान गोलंदाजांनी सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांची विश्वातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये गणना…

भारत-श्रीलंका ट्वेन्टी-२० मालिका : भारताचे मालिका विजयाचे लक्ष्य; श्रीलंकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी-२० सामना आज

पहिल्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर विजय मिळवल्यानंतर भारताला दुसऱ्या सामन्यात १६ धावांनी पराभूूत व्हावे लागले.