Page 13 of भारतीय अर्थव्यवस्था News

परदेशातून साडेदहा हजार कोटी रुपयांचा काळा पैसा मायदेशी आणण्यात आम्हाला यश आले आहे,

लवचीकपणा आणि त्याला असलेली रुपेरी किनार हीच भारताची आर्थिक शक्ती आहे.
आशियाई विकास बँकेने भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज कमी केला असून ही वाढ २०१५-१६ मध्ये ७.४ टक्के असेल

‘चलनसंकोचा’च्या नव्या आव्हानाकडेही निर्देश सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) मापनाच्या नव्या पद्धतीबाबत संभ्रम असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेचे संयतपणे उभारीकडे मार्गक्रमण सुरू…
भारताच्या अर्थव्यवस्थेला दीर्घावधीत ८ ते १० टक्केदराने संयत रूपात विकास साधणे शक्य दिसून येते
युरोझोनमधून बाहेर पडण्याची शक्यता असल्याने भारतातही त्याचे आर्थिक परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.

कठोर शर्तींवर आधारित युरोपीय कर्जदारांच्या मदतीला झिडकारणाऱ्या ग्रीसमधील सार्वमताच्या रविवारी आलेल्या कौलाचे भारतावर थेट आर्थिक परिणाम संभवत नाहीत,

प्रारंभिक मान्सूनची प्रगती ही भारताच्या शेती आणि एकूण अर्थव्यवस्थेसाठी निश्चित शुभसंकेत देणारी असून, देशाच्या अर्थव्यवस्थेला कणखर पायावर वाटचालीस ही बाब…
भारतातील हिंसाचारामुळे २०१४ मध्ये अर्थव्यवस्थेला ३४२ अब्ज डॉलर्सचा (सुमारे २२ लाख कोटी रुपयांचा) फटका बसला आहे, असे इन्स्टिटय़ूट ऑफ इकॉनॉमिक्स…
भारताचा विकास दर २०१५ मध्ये स्थिर ७.३ टक्के असा राहील असे मत व्यक्त करतानाच आगामी वर्षांत मात्र तो ७.४ टक्के…

औद्योगिक प्रगतीबाबत केंद्र सरकारकडून केल्या जात असलेल्या दाव्यांवर रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी सादर केलेले पतधोरण हा उतारा ठरू…

भारताने सरलेल्या आर्थिक वर्षांतील शेवटच्या तिमाहीत शेजारच्या चीनला मागे टाकणारा अर्थव्यवस्थेत वाढीचा वेग धारण केला आहे.