scorecardresearch

भारत सरकार

भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते.

भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे.
Read More
बिनविरोध उमेदवारासाठीही ‘नोटा’चा पर्याय असावा का? निवडणूक आयोगाचं मत काय?

निवडणूक लढवणारा एकच उमेदवार असला तरीही सर्व मतदारसंघांमध्ये नोटाचा पर्याय अनिवार्य करण्याच्या कल्पनेला निवडणूक आयोगाने पूर्णपणे विरोध केला आहे.

Debris of drones and other munitions from Pakistan
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरला मोठं यश; वायूदलाच्या हल्ल्यात पाकिस्तानी जवानांसह ५० जण ठार, शत्रूच्या लढाऊ विमानांसह धावपट्ट्या उद्ध्वस्त

Operation Sindoor Latest News : भारतीय वायू दलाने सरगोथा व भोलारीसारख्या पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य केलं होतं.

Donald Trump
“मी म्हटलं अणूबॉम्बपेक्षा…”, ट्रम्प यांच्याकडून पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाबाबत मोठा दावा

Donald Trump on India-Pakistan : डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “दोन देशांमधील तणाव वाढलेला असतानाच आमच्या प्रशासनाने ऐतिहासिक युद्धविराम घडवून आणला. यासाठी…

काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी ट्रम्प यांच्या मध्यस्थीची भारताला गरज आहे का?

भारत-पाकिस्तानमधील शस्त्रविरामाचे स्वागत करणारे आणि काश्मीर संघर्षावर उपाय शोधण्याची ऑफर देणाऱ्या ट्रम्प यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा…

India vs Pakistan Tension Raised detail information about Which Airports are Closed
Operation Sindoor। भारतातील ज्या विमानतळावर प्रवास सुरु आहे, तिथेही नियम बदलले, आपलं काम काय?

India vs Pakistan Tension Raised, Which Airports are Closed: जम्मूमधील अनेक शहरांना लक्ष्य करून गुरुवारी रात्री पाकिस्तानकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना…

Manoj Naravanes suggestive post after the air strike Operation Sindoor
Manoj Naravane Social Media Post: एअर स्ट्राईकनंतर मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट चर्चेत

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने आज पाकिस्तानस्थित दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. या कारवाईत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ…

Families of tourists killed in attack on Pahalgam Besran plateau in Dombivli thank Indian government and army
डोंबिवलीतील पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या; कुटुंबीयांनी मानले भारत सरकार आणि लष्कराचे आभार

अशा प्रतिक्रिया डोंबिवलीतील पहलगाम बेसरन पठारवरील हल्ल्यात मरण पावलेल्या पर्यटकांच्या कुटुंबातील अनुष्का मोने, ऋचा मोने आणि हेमंत जोशी यांचे नातेवाईक…

India launches Operation Sindoor against Pakistan Indias air strike on Pakistan
Operation Sindoor।भारताकडून पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर’, भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक

पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भारतात तीव्र संताप व्यक्त केली जात होती. पाकिस्तानला धडा शिकवला जावा, अशी मागणी केली जात होती. आंतरराष्ट्रीय…

Central Government strategy against Pakistan after Pahalgam terror attack
समोरच्या बाकावरून : सरकार काय करणार हाच सगळ्यांसमोर प्रश्न!

या हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावलेल्यांचे दु:ख प्रत्येक भारतीय माणसाला आपलेच दु:ख वाटते आहे. दहशतवादी हल्ल्याचे फोटो पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयाचे रक्त…

JD Vance and PM Narendra Modi
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स व कुटुंबाचं पंतप्रधान मोदींकडून उत्साहात स्वागत, दोघांमध्ये काय चर्चा झाली?

JD Vance in Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांनी उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा…

Waqf Amendment Bill 2025: वक्फ कायद्याला आव्हान देणारे प्रमुख मुद्दे कोणते?

१६ एप्रिलला भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील आणि न्यायमूर्ती पी.व्ही. संयज कुमार आणि के.व्ही. विश्वनाथन यांचा समावेश असलेल्या तीन…

भाजपा आणि काँग्रेस सारख्या राजकीय पक्षांना निधी देणारे देणगीदार कोण? निवडणूक आयोगाची आकडेवारी काय सांगते?

भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, आम आदमी पक्ष, जनता दल, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, टीडीपी, वायएसआरसीपी आणि बीआरएस यासह नऊ प्रमुख पक्षांच्या…

संबंधित बातम्या