भारतीय नौदल

भारताला ७.५१६.६ किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. त्यामुळे समुद्रमार्गे आपल्या देशावर हल्ला होऊ शकतो. हे हल्ले रोखण्याचे काम भारतीय नौदल करते. भारतीय नौदलाला (Indian Navy) मोठा इतिहास आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते. त्यांनी समुद्री आरमार दल स्थापन केले होते. पुढे इ.स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी ‘रॉयल इंडियन नेव्ही’ची (आरआयएन) स्थापना केली.स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये भारतीय नौदलातील सैनिकांनी मोठी कामगिरी बजावली होती. १९७१ मध्ये झालेल्या युद्धामध्ये नौदलाने प्रमुख भूमिका बजावली होती. ४ डिसेंबर रोजी त्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते. हा दिवस दरवर्षी नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्या अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार हे नौदलाचे प्रमुख आहेत. भारतीय समुद्री सीमांचे रक्षण करणे हे या दलाचे प्रमुख ध्येय आहे.

भारतीय नौदल (Indian Navy) हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाकडे १५५ युद्धनौका आणि काही पाणबुड्या आहे. तसेच नौदलाच्या हवाई शाखेत शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत.
Read More
US offers India F 35
अमेरिकेचे F-35 की रशियाचे SU-57, कोणते फायटर जेट ठरणार भारतासाठी गेम चेंजर? भारताला लढाऊ विमानांची गरज का?

F 35 SU 57 fifth generation fighter jets F-35 आणि SU-57 फेलॉन ही दोन्ही पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने आहेत.

Indian Navy SSC Recruitment 2025
Indian Navy Recruitment 2025: भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी! २७० जागांसाठी भरती सुरू, ‘असा’ करा अर्ज

Indian Navy Recruitment 2025: भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी! २७० जागांसाठी भरती सुरू, ‘असा’ करा अर्ज

high court allowed the navy to cut jetties for new jetty at Karanja Uran
करंजा जेट्टीचा मार्ग मोकळा, नौदलाला कांदळवने कापण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

छोट्या युद्धनौका आणि प्रवासी बोटींच्या वाहतुकीसाठी उरण येथील करंजा येथे जेट्टी बांधण्यासाठी कांदळवने कापण्यास उच्च न्यायालयाने नौदलाला नुकतीच परवानगी दिली

PM Modi to dedicate 3 frontline naval combatants to nation
आत्मनिर्भरतेतील आव्हाने!

सैन्यदलांमध्ये मोक्याच्या पदांवर महिलांनाही स्थान मिळाले पाहिजे, याविषयी सर्वोच्च न्यायालयाने अलीकडच्या काळात आग्रही भूमिका घेतली होती. तिचे पालन होत असल्याचे…

PM Narendra Modi to launch 2 warships and one submarine in Mumbai on Jan 15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नौदलात एकाच दिवशी दोन युद्धनौका, एक पाणबुडी दाखल… भारताच्या युद्धसज्जतेत किती भर? प्रीमियम स्टोरी

हिंदी महासागर क्षेत्रात चीनचा वाढता वावर पाहता नौदलाच्या अधिकाधिक सक्षमीकरणाची भारताला गरज आहे. त्यानुसार विविध प्रकल्पांवर काम सुरू असून आणखी…

man cheated Seven unemployed people by luring them with Navy jobs
नौदलात नोकरीचे आमिष दाखवून, सात बेरोजगारांना गंडा

भारतीय नौदलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सात बेरोजगार तरुणांच्या पालकांना ३५ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी कोल्हापुरातील एका भामट्याविरुद्ध…

Kaamya Karthikeyan
Kaamya Karthikeyan: मुंबईच्या मुलीनं रचला इतिहास; लहान वयातच केली जगातील सात उंच शिखरे सर

Kaamya Karthikeyan Seven Summits: मुंबईच्या १७ वर्षीय काम्या कार्तिकेयनने जगातील सर्वात उंच अशी सात शिखरे यशस्वीरित्या सर करत नव्या विक्रमाची…

What is Maharashtra Maritime Board
‘गेट वे’ बोट दुर्घटनेमुळे चर्चेत आलेले ‘महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड’ नेमकं काय आहे? ते कसं काम करतं?

Maharashtra Maritime Board : तुम्हाला महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड माहितीये का? हे बोर्ड नेमकं कशासाठी आहे? या बोर्डचं नेमकं काम काय…

Job Opportunity Opportunities in the Navy career news
नोकरीची संधी: नौदलात संधी

इंडियन नेव्हीमध्ये अविवाहित पुरुष व अविवाहित महिला उमेदवारांची इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी एन्ट्रीमधील (एक्झिक्युटिव्ह ब्रँच) शॉर्ट सर्व्हिस कमिशन मिळविण्यासाठी जून २०२५ पासून सुरू…

Mumbai Neelakalam boat incident Hansaram Bhati 43 who is missing among 115 passengers feared to have drowned
मुंबई : अपघातग्रस्त बोटीची तज्ज्ञांच्या मदतीने तपासणी करणार, पोलिसांनी आतापर्यंत १० जणांचे नोंदवले जबाब

कुलाबा पोलीस ठाण्यात नौदलाच्या स्पीड बोटीचा चालक आणि इतर संबंधित व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

another dead body found in skeleton of Gateway of India Neelkamal boat
नीलकमल बोट अपघात : प्रवासी बोटीवरील लहान मुलासह दोघेजण अद्याप बेपत्ता, नौदल, तटरक्षक दलाकडून शोध सुरू

अद्याप दोन प्रवासी बेपत्ता असून त्यात एक पुरूष व लहान मुलाचा समावेश आहे. त्याचा शोध घेण्यासाठी तटरक्षक दलाच्या बोटी व…

What caused the Mumbai Boat Accident| Mumbai Elephanta Boat Accident Reason
Mumbai Boat Accident: १३ जणांचा जीव घेणाऱ्या फेरी बोट अपघातामागचं कारण काय? मुंबईच्या समुद्रात घडली भीषण दुर्घटना! फ्रीमियम स्टोरी

Mumbai Elephanta Boat Accident: मुंबईतच्या समुद्रात झालेल्या बोट दुर्घटनेत १३ जणांचा बळी गेला असून ३ जण जखमी झाले आहेत.

संबंधित बातम्या