Page 19 of जालना News

स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा, परंतु मराठवाडा राज्यास विरोध, असे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी येथे स्पष्ट केले.
काही वर्षांंपूर्वी मोसंबीसाठी राज्यात अग्रेसर असलेल्या जालना जिल्ह्य़ात या वर्षी ५ हजार हेक्टरही मोसंबीचे क्षेत्र राहील की नाही अशी अवस्था…

मराठवाडय़ातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार अंकुशराव टोपे ( वय ७४) यांचे रविवारी पहाटे तीन वाजता चैन्नई येथे उपचारादरम्यान…
बारावी परीक्षा उत्तरपत्रिकांचे पुनर्लेखन करून गुणवाढ करण्यासंदर्भात तालुका जालना पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्य़ांत आतापर्यंत १५जणांना अटक झाली आहे.
संकरित बियाण्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात दुष्काळी मराठवाडय़ात सिंचनासाठी ९५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, ६९ प्रकल्पांपैकी केवळ एकाच निम्न दुधना प्रकल्पास…

दख्खन भागात सापडणाऱ्या ‘आयसोमॅट्रस इसादेन्सीस’ हा दुर्मिळ जातीचा विंचू मराठवाडय़ातील संशोधकांना नव्याने सापडला आहे. परभणी जिल्ह्य़ातील इसाद गावी हा विंचू…
दुष्काळी जालना जिल्ह्य़ातील शेतकरी तसेच अन्य जनतेच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी (१५ फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात…

जिल्हय़ातील ७ मध्य व ५७ लघु प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी सात टक्केच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. १३० टँकरद्वारे ९६ गावे आणि…
जिल्ह्य़ात विविध यंत्रणांना कोटय़वधीच्या निधीची सध्या प्रतीक्षा आहे. राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांना या ठिकाणी ७०० ते १००० रुपये प्रति चौरस फुटाच्या दराने भूखंड मिळू शकेल.
जिल्हय़ात सर्व ९६९ गावांमधील गेल्या खरिपातील पिकांची पैसेवारी ५०पेक्षा कमी जाहीर झाली. ५ लाख ९७ हजार शेतकऱ्यांचे खरिपाचे नुकसान झाले.…