जिल्ह्य़ातील जालना व बागेश्वरी सहकारी साखर कारखान्यांचा विक्री व्यवहार रद्द करावा, या मागणीसाठी येत्या मंगळवारी (दि. ३) जिल्हाधिकारी कार्यालयावर कारखाना…
केंद्राच्या राजीव गांधी आवास योजनेंतर्गत शहरातील झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांना पक्की घरे बांधून देण्यात येणार असल्याचे आमदार कैलास गोरंटय़ाल यांनी सांगितले.
लोकसभा व विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी किंवा काँग्रेस, कोणीही वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न…
काँग्रेसचे जिल्ह्य़ातील ज्येष्ठ नेते विलास खरात यांनी अलीकडेच समाजवादी पार्टीत प्रवेश केला. त्यामुळे सर्वच पक्षांचे पुढारी व कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या…
पूर्णपणे उखडलेल्या जालना-सिंदखेडराजा रस्त्यावरील पथकर वसुली बंद करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन व निदर्शने करण्यात आली.
जिल्ह्य़ात मागील वर्षी (२०१२) सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्य़ात साखळी…
मागील जानेवारीपासून जालना शहरातील पथदिव्यांचा खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा ऐन दिवाळीतही सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे दिवाळीच्या काळात ऐन लक्ष्मीपूजनाच्या…
विविध विकासकामांच्या शुभारंभानिमित्ताने जिल्ह्य़ातील भोकरदन येथे आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यावर जाहीर हल्लाबोल केला.