१४२ टक्के पाऊस, २० टक्केच जलसाठा!

जिल्ह्य़ात आजपर्यंत अपेक्षित तुलनेत सरासरी १४२ टक्के पाऊस झाला. असे असले, तरी जिल्ह्य़ातील ७ मध्यम सिंचन प्रकल्प व ५७ लघुसिंचन…

केतन शहाचा जामीन फेटाळला

बंदी असतानाही गुटखा उत्पादन केल्यासंदर्भातील मुख्य आरोपी केतन शहा याचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश (द्वितीय) ए. एन. करमरकर…

औरंगाबादसह तीन जिल्ह्य़ांत टँकरचा मुक्काम कायम

अल्प विश्रांतीनंतर पाऊस परतला. परंतु मराठवाडय़ात सर्वत्र अजूनही रिमझिम सुरू आहे. परिणामी जलसाठय़ांत फारशी वाढ नाही. नाशिक जिल्ह्य़ात बुधवारी जोरदार…

जालन्यावर वरुणराजाची कृपा

वार्षिक म्हणजे जून ते ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्य़ात अपेक्षित तुलनेत ६० टक्क्य़ांपेक्षा अधिक पाऊस आतापर्यंत दोन महिन्यांत पडला. मागील वर्षी जून ते…

साध्वी प्रीतिसुधाजी यांचे जालना शहरात आगमन

चातुर्मासानिमित्त साध्वी प्रीतिसुधाजी यांचे शहरात आगमन झाले. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने २० जुलै ते २३ नोव्हेंबपर्यंत त्यांचे…

नांदेडसह ४ तालुक्यांत अतिवृष्टी

जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. चार तालुक्यांचा अतिवृष्टीमुळे विदर्भाशी संपर्क तुटला. मुदखेड तालुक्यात दोन बल वाहून गेले.

‘त्यांनी कवटाळले आभाळ, मी मातीला सोडले नाही’!

जालना शहरात सांस्कृतिक-साहित्यिक कार्यक्रमांच्या आयोजनात पुढाकार घेणाऱ्यांमध्ये प्रा. जयराम खेडेकर यांचे नाव आघाडीवर असते. कवी असलेले प्रा. खेडेकर इतर साहित्यिकांना…

जालना शहरातील नळांना दोन-तीन दिवसांत पाणी

आमदार गोरंटय़ाल यांची माहिती थेट जायकवाडीवरून पूर्ण केलेल्या योजनेचे पाणी अंबड रस्त्यावरील इंदेवाडी येथील जलकुंभात पोहोचले. येत्या दोनतीन दिवसांत हे…

टँकरमागे ‘धावणारा’ तहानलेला जिल्हा!

जालना जिल्ह्य़ातील बहुतेक खेडय़ांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना सुरू असल्या, तरी पाण्याचे उद्भवच कोरडे पडत…

जालन्यात एकूण शिधापत्रिकांमध्ये ३५ टक्के कुटुंबे दारिद्रय़रेषेखालील

जालना जिल्ह्य़ातील एकूण शिधापत्रिकांमध्ये ३५.४२ टक्के शिधापत्रिका दारिद्रयरेषेखालील (बीपीएल) कुटुंबांच्या असून अंत्योदय योजनेखालील शिधापत्रिकांची संख्या १२ टक्के आहे. जिल्ह्य़ातील दारिद्रयरेषेखालील…

संबंधित बातम्या