जालना शहरात सांस्कृतिक-साहित्यिक कार्यक्रमांच्या आयोजनात पुढाकार घेणाऱ्यांमध्ये प्रा. जयराम खेडेकर यांचे नाव आघाडीवर असते. कवी असलेले प्रा. खेडेकर इतर साहित्यिकांना…
जालना जिल्ह्य़ातील बहुतेक खेडय़ांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना सुरू असल्या, तरी पाण्याचे उद्भवच कोरडे पडत…
जालना जिल्ह्य़ातील एकूण शिधापत्रिकांमध्ये ३५.४२ टक्के शिधापत्रिका दारिद्रयरेषेखालील (बीपीएल) कुटुंबांच्या असून अंत्योदय योजनेखालील शिधापत्रिकांची संख्या १२ टक्के आहे. जिल्ह्य़ातील दारिद्रयरेषेखालील…