जालना जिल्हय़ात जाऊ, डोळे भरून दुष्काळ पाहू!

दुष्काळाची सर्वाधिक झळ बसलेल्या जालना जिल्हय़ात सध्या विविध राजकीय पक्षांचे नेते व माध्यमांच्या प्रतिनिधींचा दुष्काळ पाहणी दौरा सुरू आहे. परंतु…

जालना शहरातील पाच हजारांवर विंधण विहिरी कोरडय़ा!

शहरास पाणीपुरवठा होणाऱ्या दोन स्रोतांपैकी घाणेवाडी तलाव कोरडा पडलेला, शहागड योजनेच्या दुसऱ्या स्रोतातून महिन्यातून एकदाच आणि तेही ६० टक्के भागात…

जालन्यात प्रशासकीय खर्च सहाशे कोटींचा!

जिल्ह्य़ात विविध शासकीय योजना व त्यांच्या अंमलबजावणीसाठी होणाऱ्या खर्चात ४० टक्के प्रमाण प्रशासकीय खर्चाचे असते. चालू आर्थिक वर्षांत जिल्ह्य़ात सरकारचा…

विलास निकाळजे मृत्यूप्रकरण

जालना तालुक्यातील खरपुडी येथील बुद्धविहाराच्या जागेसाठी संघर्ष करणाऱ्या विलास अंबादास निकाळजे या युवकाच्या मृत्यूप्रकरणी पालकमंत्री राजेश टोपे व त्यांचे वडील…

पाणीप्रश्नी जालन्यात ‘रास्ता रोको’

जालना शहरासाठी थेट जायकवाडीवरून राबविण्यात येणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेस तातडीने वीजजोडणी देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी शहरातील राज्य रस्त्यांवर सहा ठिकाणी रास्ता…

कडवंची मार्चमध्येही हिरवेगार!

मृदसंधारण व पाण्याचे योग्य नियोजन यामुळे २०० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडणारे गाव दुष्काळाच्या वणव्यातही सुरक्षित राहू शकते, याचे आदर्श उदाहरण…

जालन्याच्या पाणीप्रश्नी पालिकेची सभा नाहीच

शहरातील तीव्र पाणीटंचाई व त्यावर उपाययोजना करण्यासाठी मंगळवारी आयोजित केलेली जालना नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा झालीच नाही. काही नगरसेवक व…

जालन्याच्या सभेत राष्ट्रवादीला उत्तर – राज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल रात्री झालेल्या त्यांच्या ताफ्यातील वाहनावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेबाबत, आज दिवसभर नगर मुक्कामी…

जालन्याच्या विक्रमी सभेसाठी राज ठाकरेंची परभणी सभा रद्द

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांची २६ फेब्रुवारीला परभणीत होणारी जाहीर सभा रद्द झाल्याची माहिती मनसेचे संपर्कप्रमुख दीपक पवार…

वार्ताहर, जालना

येत्या उन्हाळय़ात जिल्हय़ातील जवळपास साडेपाचशे गावे-वाडय़ांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागेल, अशी शक्यता जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली.…

मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी राज्य सरकारची आर्थिक फुंकर

मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकत कमी करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी जालना, उस्मानाबाद आणि औरंगाबाद या तीन शहरांतील पाणीपुरवठा योजनांसाठी निधी मंजूर केला.

संबंधित बातम्या