जालना तालुक्यातील खरपुडी येथील बुद्धविहाराच्या जागेसाठी संघर्ष करणाऱ्या विलास अंबादास निकाळजे या युवकाच्या मृत्यूप्रकरणी पालकमंत्री राजेश टोपे व त्यांचे वडील…
जालना शहरासाठी थेट जायकवाडीवरून राबविण्यात येणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेस तातडीने वीजजोडणी देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी शहरातील राज्य रस्त्यांवर सहा ठिकाणी रास्ता…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल रात्री झालेल्या त्यांच्या ताफ्यातील वाहनावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेबाबत, आज दिवसभर नगर मुक्कामी…
येत्या उन्हाळय़ात जिल्हय़ातील जवळपास साडेपाचशे गावे-वाडय़ांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागेल, अशी शक्यता जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली.…
मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकत कमी करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी जालना, उस्मानाबाद आणि औरंगाबाद या तीन शहरांतील पाणीपुरवठा योजनांसाठी निधी मंजूर केला.