केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना त्यांच्या संबंधित राज्यांमधून पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ बाहेर काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पाकिस्तानमधील संभाव्य आर्थिक संकटावर प्रकाश टाकताना, अहवालात असेही म्हटलेय, “पाकिस्तानच्या आर्थिक संकटांमुळे त्यांचे लष्कर भारताच्या लष्कराशी आर्थिकदृष्ट्या आवश्यक असलेल्या पातळीवर…
Mohan Bhagwat on Pahalgam Terror Attack: ‘पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारल्यानंतर त्यांची हत्या केली. हिंदू असे कृत्य…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जम्मू-काश्मीर प्रशासन आणि तेथे अडकलेल्या पर्यटकांमधील समन्वयासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन यांना पाठवलं…
Maharashra Tourists In Pahalgam: जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत राज्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष विमानांची व्यवस्था केली आहे.