rajnath singh on jammu and kashmir
जम्मू-काश्मीरच्या विभागणीमुळे दहशतवादी कारवाया कमी झाल्या – केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी विभागणीच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे.

ghulam ahmad mir
“सध्या तरी आम्ही अनुच्छेद ३७० बद्दल बोलणार नाही”; पंतप्रधानांसोबतच्या बैठकीआधी काँग्रेसचा खुलासा

मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा काढून टाकण्याच्या ‘बेकायदेशीर’ आणि ‘असंसदीय’ निर्णय मागे घेतल्याशिवाय शांतता प्रस्थापित होणार नाही असं म्हटलं…

मुंबई हल्ल्यासाठी पैसा पुरवणाऱ्यांचा काश्मिरातील व्यक्तीशी संबंध

डेमोक्रॅटिक पॉलिटिकल मूव्हमेंटचा अध्यक्ष फिरदौस अहमद शाह याला २००७ ते २०१० दरम्यान तीन कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली होती

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा बदलता येणार नाही

जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष कायदेशीर व घटनात्मक दर्जा बदलता येणार नाही व त्याला आव्हान देता येणार नाही, असा ऐतिहासिक निकाल जम्मू-काश्मीर…

प्रलंबित मुद्द्यांवरील चर्चेसाठी दहशतवादमुक्त वातावरणाची गरज, मोदींचा शरीफांना संदेश

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा होण्यासाठी दहशतवाद आणि हिंसामुक्त वातावरणाची गरज असल्याचा संदेश नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान…

दहशतवाद्यांचे मनोधैर्य खचल्याचा परिणाम – पर्रिकर

जम्मूमध्ये लागोपाठ झालेले दोन हल्ले हा लष्कराच्या मोहिमांमुळे खचलेल्या दहशतवाद्यांनी त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर…

जम्मूच्या कटुआमध्ये दहशतवादी हल्ला, सुरक्षा दलाचा जवान शहीद

जम्मूच्या कटूहा जिल्ह्यातील राजबाग पोलिस ठाण्यावर शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांच्या आत्मघातकी पथकाने चढविलेल्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला

हुरियत नेते मसरत आलम यांना सोडविण्याच्या जोरदार हालचाली

मुस्लिम लीगचे प्रमुख आणि हुरियत कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते मसरत आलम यांना तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी जम्मू-काश्मीर सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या…

मुंबईकर सरदारांच्या देखरेखीखाली जम्मूतील पूरग्रस्तांची पुरेपूर दखल..!

पुरामुळे विस्कळीत झालेले जम्मू-काश्मीरमधील जनजीवन आता हळूहळू पूर्ववत होत असले तरी अक्षरश: उद्ध्वस्त झालेल्या तेथील हजारो कुटुंबीयांना या धक्क्यातून सावरायला…

पाकिस्तानकडून गेल्या १२ तासांत तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानी सैन्याने रविवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीच्या नियमाचे उल्लंघन केले. गेल्या १२ तासांमध्ये पाकिस्तानी लष्कराने तिसऱ्यांदा नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांवर बेछूट…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या