वरच्या धरणातून जायकवाडीत पाण्याचे समन्यायी वाटप व्हावे, ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडण्यास मराठवाडय़ातील मंत्री कमी पडले. त्यांनी हा प्रश्न धसास लावण्यासाठी…
पावसाळा शेवटच्या टप्प्यात आला असताना जायकवाडी धरणात मात्र जेमतेम पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे वरच्या भागातील धरणांमधून तातडीने जायकवाडीत पाणी सोडावे,…
मराठवाडय़ाच्या पाण्याच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांची कोंडी व्हावी, अशी रचना राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेनेने एवढे दिवस केली. त्यावर तोडगा काढता यावा,…
समन्यायी पाणीवाटपाच्या नावाखाली चालू हंगामात मराठवाडय़ातील लोकप्रतिनिधी सरकारवर दबाव आणून जायकवाडीसाठी आणखी पाणी सोडा म्हणून मागणी करीत असून ती अव्यवहार्य…
जायकवाडी जलाशयात समन्यायी पद्धतीने पाणीवाटप केले जावे, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात…