पाणी संघर्ष समितीचा निर्धार

जायकवाडीला पाणी सोडण्यास उत्तर नगर जिल्ह्य़ातील साखर व दूधसम्राटांसह सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांचा विरोध आहे, असा आरोप करतानाच उत्तर नगर जिल्ह्य़ातून…

पाण्याच्या आंदोलनाचे नुसतेच इशारे

जायकवाडी जलाशयात नगर आणि नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधून समन्यायी पाणीवाटप व्हावे, या मागणीसाठी १६ ऑक्टोबर रोजी उपोषणाला बसू, असा इशारा आमदार…

गोदावरी कालव्यांचा बळी देऊन जायकवाडीला पाणी सोडू नये- कोल्हे

जायकवाडी प्रकल्पात ऊर्ध्व गोदावरी खो-यातून आजपर्यंत ३० टीएमसी पाणी सोडण्यात आले असून गोदावरी कालव्यांचा बळी देऊन त्यांना पुन्हा पाणी सोडले…

समन्यायी वाटपाला ‘वळण’

जायकवाडी जलाशयात ३३ टक्क्य़ांपर्यंत पाणी नसेल, तर टक्केवारीत तेवढाच आकडा गाठता यावा, एवढेच पाणी नगर व नाशिक जिल्ह्य़ांतून सोडण्याच्या हालचाली…

‘हक्काच्या पाण्यासाठी तरुणांनीच पुढे यावे’

जायकवाडीचे हक्काचे पाणी मिळाले नाही, तर मराठवाडय़ातील शेतीचे वाळवंट होईल. त्यामुळे हक्काच्या पाण्याची लढाई तरुणांनी हाती घ्यावी, असे आवाहन अॅड.…

जायकवाडीच्या पाण्यासाठी परभणीत भाकपचे जेलभरो

गोदावरी खोरे व जायकवाडी प्रकल्पातील पाण्याचा वाटा पिण्यासह शेतीस उपलब्ध झाला पाहिजे, या प्रमुख मागणीसह जायकवाडी प्रकल्पाचे हक्काचे पाणी द्या,…

गोदावरी पाणी हक्क संघर्ष समितीची बैठक

पाणी वाटपासंदर्भात मराठवाडय़ावर अन्याय झाला असे वाटत असेल, तर त्याच पद्धतीने त्यासाठी संघर्ष करता आला पाहिजे. नदी खोरेनिहाय समन्यायी पाणीवाटप…

जायकवाडी पाणीप्रश्नी मराठवाडय़ातील मंत्र्यांना जाब विचारणार

वरच्या धरणातून जायकवाडीत पाण्याचे समन्यायी वाटप व्हावे, ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडण्यास मराठवाडय़ातील मंत्री कमी पडले. त्यांनी हा प्रश्न धसास लावण्यासाठी…

जायकवाडी पाणीप्रश्न आंदोलनांमुळे ऐरणीवर!

पावसाळा शेवटच्या टप्प्यात आला असताना जायकवाडी धरणात मात्र जेमतेम पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे वरच्या भागातील धरणांमधून तातडीने जायकवाडीत पाणी सोडावे,…

जायकवाडीचा पाणीप्रश्न पेटला

मराठवाडय़ाच्या पाण्याच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांची कोंडी व्हावी, अशी रचना राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेनेने एवढे दिवस केली. त्यावर तोडगा काढता यावा,…

जायकवाडीला पुन्हा पाणी देऊ नये- कोल्हे

समन्यायी पाणीवाटपाच्या नावाखाली चालू हंगामात मराठवाडय़ातील लोकप्रतिनिधी सरकारवर दबाव आणून जायकवाडीसाठी आणखी पाणी सोडा म्हणून मागणी करीत असून ती अव्यवहार्य…

समन्यायी पाणीवाटप

जायकवाडी जलाशयात समन्यायी पद्धतीने पाणीवाटप केले जावे, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात…

संबंधित बातम्या