scorecardresearch

परमार आत्महत्याप्रकरणी नजीब मुल्ला आणि विक्रांत चव्हाण यांना १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

या चौघांना शनिवारी सकाळी ९ वाजता ठाणे पोलिसांसमोर शरणागती पत्करण्याचे आदेश दिले होते

दुष्काळामुळे यावर्षी दहीहंडी रद्द करण्याचा जितेंद्र आव्हाडांचा निर्णय

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदाची दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतला.

पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ देणे हा इतिहासातील काळा दिवस- आव्हाड

बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यावरून निर्माण झालेला वाद अधिकच चिघळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलीसांनी…

भिडे गुरुजींवरील आरोप पुन्हा सहन करणार नाही

आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर झालेले आरोप त्रास देणारे असून, असे आरोप पुन्हा झाल्यास ते सहन केले जाणार नाहीत. संबंधितांना…

संबंधित बातम्या