कल्याण (Kalyan)हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामधील तालुक्याचे व ऐतिहासिक शहर आहे. कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) महापालिका क्षेत्रातील एक भाग व मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण शहर मुंबईपासून ५३ किमी अंतरावर आहे. कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडी व वसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे.
कल्याण जंक्शन (Kalyan Junction) हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कल्याण शहराचे रेल्वे लाईनमुळे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत.
Kalyan- Dombivali Illegal Building Case, Devendra Fadnavis Announcement: कल्याण डोंबिवलीतील अवैध बांधकाम म्हणून घोषित केलेल्या इमारतीतील रहिवाशांसाठी दिलासादायक घोषणा मुख्यमंत्री…
कल्याण पश्चिमेतील पारनाका, सिध्देश्वर आळी गावठाण क्षेत्रात वीस वर्षापूर्वी रस्तारूंदीकरण करताना जलवाहिन्या टाकण्यात आल्या. नंतर या जलवाहिन्या पदपथ तयार करताना…