कल्याण (Kalyan)हे महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामधील तालुक्याचे व ऐतिहासिक शहर आहे. कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli) महापालिका क्षेत्रातील एक भाग व मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. कल्याण शहर मुंबईपासून ५३ किमी अंतरावर आहे. कल्याण शहर हे उल्हास नदीजवळ वसलेले असून या शहराला ठाणे खाडी व वसई खाडी द्वारे अरबी समुद्राशी जोडले गेले आहे.
कल्याण जंक्शन (Kalyan Junction) हे उपनगरीय वाहतूक आणि त्याचप्रमाणे लांबच्या पल्ल्याच्या लोहमार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. कल्याण शहराचे रेल्वे लाईनमुळे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग पडले आहेत.
या पुस्तकातील आशय विचारातून कुंडल कृष्णाई या साहित्य चळवळीतील संस्थेने पोलीस अधिकारी डोमाडे यांच्या कथासंग्रहाची कुंडल कृष्णाई उत्कृष्ट वाडमय पुरस्कारासाठी…
कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली भागातील एका शाळेचे व्यवस्थापन सदस्य आणि याच शाळेतील मुख्याध्यापिका शाळेत काही अश्लील प्रकार करत असल्याची दृश्यचित्रफित…