राजकीय वातावरण ढवळून निघत असतानाच सातारा जिल्ह्यातील निम्म्या जागांवर काँग्रेस दावा करणार असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत.
मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक लोकहिताचे निर्णय घेतल्यानेच रखडलेली विकासकामे मार्गी लागली. परंतु, कोणाच्याही वैयक्तिक लाभाचे निर्णय आपण घेतले नाहीत. उलट त्याला…
जिल्ह्यातील टंचाई निवारणाच्या कामाला शासनाने प्राधान्य दिले असून, टंचाई निवारणाच्या कामासाठी शासनाने सांगली जिल्ह्यासाठी ८ कोटीचा निधी मंजूर केला असल्याची…
कर व महसूल चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी सक्त कारवाईचे धोरण असून, परराज्यांच्या सीमांना जोडणाऱ्या रस्त्यांवर २२ इलेक्ट्रॉनिक तपासणी नाके होतील. त्यापैकी…