Page 3 of कर्नाटक महाराष्ट्र सीमा विवाद News

“माझी काय भूमिका आहे, ते आजतागायत सर्वांना…”

येत्या १० फेब्रुवारी रोजी कर्नाटक सरकार आपला पाच वर्षांच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नामुळे काही दिवसांपूर्वी चांगलाच वाद निर्माण झाला होता.

शिवसेना (ठाकरे गट) नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

देशातील दोन राज्यांमध्ये वाद असेल तर तो कशा पद्धतीने मिटवला जातो? सविस्तर जाऊन घेऊया.

कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी जनतेवर सातत्याने अन्याय केला जात असून महाराष्ट्राची एक इंचही जमीन देणार नाही.

तुमच्यासमोर जे ठरलं होतं त्याचं पालन होत नाही, फडणवीस अमित शाहांकडे करणार तक्रार

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरील चर्चेत बोलताना ते म्हणाले, हा प्रश्न लोकसभेचा आहे आणि लोकसभा निर्णय घेऊ शकते.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईत २० टक्के कन्नड भाषिक लोक राहतात आणि मुंबईला केंद्रशासित प्रदेश करावं अशी मागणी…

“वर्षानुवर्षे सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे पण…”, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करावा, अशी मागणी शिवसेनेने केलेली आहे.

सीमाभागातील एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नाही, अशी भूमिका घेत कर्नाटक विधानसभेत गेल्या आठवडय़ात महाराष्ट्राविरोधात ठराव करण्यात आला होता.