Associate Sponsors
SBI

Page 6 of कर्नाटक महाराष्ट्र सीमा विवाद News

ajit pawar on shinde fadnavis government
“माझा मुद्दा हाच आहे की आपल्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी…”, सीमावादावर अजित पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका!

अजित पवार म्हणतात, “सातत्याने बोम्मई त्यांच्या भागातल्या नागरिकांना, कर्नाटकवासियांना बरं वाटण्यासाठी…!”

basavraj bommai
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही!; विधिमंडळात ठराव मांडण्याचा कर्नाटकचा निर्णय

सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात पुन्हा वाद पेटला असताना त्यात आणखी एक ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.

jitendra awhad basavraj bommai tweet
“…हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं”, जितेंद्र आव्हाडांचं सीमाप्रश्नावरून टीकास्र; म्हणाले, “दोघं जनतेला येड्यात..!”

आव्हाड म्हणतात, “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्वीट त्यांनी केलेले नाही, असे दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. दोघेही…!”

maharashtra karnatak dispute
सीमाप्रश्नावरून आरोप-प्रत्यारोप; विधिमंडळात पहिल्याच दिवशी पडसाद

उद्धव ठाकरे सरकारनेच सीमावासीयांच्या योजना बंद करून त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

Jayant Patil and Musk
“…हे ट्वीट नक्की कोणी केलं? पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या” एलॉन मस्कच्या पोलवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

जाणून घ्या, जयंत पाटील नेमकं कोणत्या ट्वीटबाबत म्हणाले आहेत.

Fadnvis and Bommai
Maharashtra-Karnataka Border Dispute : “कुठल्याही परिस्थितीत सीमाभागाच्या संदर्भातील राज्याची भूमिका तसूभरही…” फडणवीसांचं विधान!

“शांततेच्या मार्गाने आंदोलन होत असेल, तर ते रोखण्याचं काही कारण नाही” असंही म्हणाले आहेत.

Eknath Shinde1
Maharashtra Assembly Session: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे खोटं ट्वीट करणाऱ्याची माहिती मिळाली, एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले “कोणता पक्ष…”

सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे, एकनाथ शिंदेंचं आवाहन

Ajit Pawar
“शिंदे, फडणवीस गृहमंत्र्यासह झालेल्या बैठकीला होते, मग…”, बेळगावातील मराठी नेत्यांच्या धरपकडीवरून अजित पवार संतप्त

“न्यायालयाचा निकाल मान्य करावा लागणार आहे मात्र…”, असेही अजित पवार म्हणाले

Devendra Fadnvis and MVA
“जणूकाही हे सरकार आल्यानंतरच सीमावाद सुरू झाला, अशाप्रकारे…” देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!

“जतच्या गावांनी २०१३ मध्येच कर्नाटकात जाण्याचा ठराव केला होता”, असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं आहे.