Page 35 of ज्ञान News
श्रीसद्गुरू ज्याला आपलं मानतात त्याचं शुद्ध आत्मकल्याण व्हावं, हाच त्यांचा एकमात्र हेतू असतो. बाकी सगळ्याच बाबतीत ते उदासीनच असतात. बरेचदा…
फ्रान्समधील बोडरे (Bordeaux) शहरातील द्राक्षांवर या ताम्रयुक्त कवकनाशक मिश्रणाचा प्रथम वापर सुरू झाला. यामुळे या मिश्रणाला बोडरेमिश्रण हे नाव पडले.…
शेती क्षेत्राच्या माध्यमातून मिळणाऱ्या एकूण उत्पादनापकी २० ते २५ टक्के उत्पादन पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायातून मिळते. आजही ८० टक्के अल्प व…
श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या बोधाच्या अनुषंगाने आपण एकूणच पैसा या विषयाचा मागोवा घेणार आहोत. परमार्थ आणि पैसा, साधकाच्या जीवनातलं पैशाचं स्थान,…
पिण्याच्या पाण्याची समस्या बऱ्याचदा मानवनिर्मित असते. २०० ते ३०० मिलिमीटर पाऊस पडत नाही असा भाग महाराष्ट्रात फार थोडा असेल. परंतु…
भगवंत कायम बरोबर असणे, म्हणजे भगवंताच्या आधारावर मनानं पूर्ण विसंबून जीवन जगणे. आता ज्या अर्थी इथे जीवन जगणे म्हंटलं आहे…
अपूर्ण वासनेच्या पूर्तीच्या लालसेमुळे जिवाला जन्म-मृत्यूच्या चक्राची गाठ पडली आहे. ती गाठ सोडविण्याची प्रक्रिया म्हणजे परमार्थ आहे. ही गाठ फार…
इंदूरपासून १५ किलोमीटर दूर असलेल्या रंगवासा गावानजीक डेहरी येथे सहा एकर शेतात, २२ मार्च २००६ रोजी आम्ही ‘रंगवासा जैविक ग्राम…
दिवसा परागीभवन होणाऱ्या वनस्पतींची फुलं उठावदार रंगाची असतात. जर परागीभवन पक्षी अथवा अन्य सस्तन प्राण्यामार्फत होणार असेल (उंदराकडूनही चुकून परागीभवन…
अंतरंगातून ज्याचं अवधान टिकलं आणि बाह्य़ व्यवहारही त्या अनुसंधानानुरूप झाला, त्या अवधानानुरूप झाला तर तो ‘सत्पुरुष’च होतो. सद्गुणांनी त्याच्यातील सत्प्रवृत्ती…
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय व्याख्यानमाला येथे २७ व २८ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेचे प्रमुख व…
श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘‘परमार्थ सोपा कारण त्यात गमवायचे असते. प्रपंच कठीण कारण त्यात मिळवायचे असते. मी कोणाचाच नाही, हे गमावणे.…