Page 40 of ज्ञान News

पिण्याच्या पाण्याची समस्या बऱ्याचदा मानवनिर्मित असते. २०० ते ३०० मिलिमीटर पाऊस पडत नाही असा भाग महाराष्ट्रात फार थोडा असेल. परंतु…
भगवंत कायम बरोबर असणे, म्हणजे भगवंताच्या आधारावर मनानं पूर्ण विसंबून जीवन जगणे. आता ज्या अर्थी इथे जीवन जगणे म्हंटलं आहे…
अपूर्ण वासनेच्या पूर्तीच्या लालसेमुळे जिवाला जन्म-मृत्यूच्या चक्राची गाठ पडली आहे. ती गाठ सोडविण्याची प्रक्रिया म्हणजे परमार्थ आहे. ही गाठ फार…

इंदूरपासून १५ किलोमीटर दूर असलेल्या रंगवासा गावानजीक डेहरी येथे सहा एकर शेतात, २२ मार्च २००६ रोजी आम्ही ‘रंगवासा जैविक ग्राम…

दिवसा परागीभवन होणाऱ्या वनस्पतींची फुलं उठावदार रंगाची असतात. जर परागीभवन पक्षी अथवा अन्य सस्तन प्राण्यामार्फत होणार असेल (उंदराकडूनही चुकून परागीभवन…
अंतरंगातून ज्याचं अवधान टिकलं आणि बाह्य़ व्यवहारही त्या अनुसंधानानुरूप झाला, त्या अवधानानुरूप झाला तर तो ‘सत्पुरुष’च होतो. सद्गुणांनी त्याच्यातील सत्प्रवृत्ती…
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय व्याख्यानमाला येथे २७ व २८ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेचे प्रमुख व…
श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘‘परमार्थ सोपा कारण त्यात गमवायचे असते. प्रपंच कठीण कारण त्यात मिळवायचे असते. मी कोणाचाच नाही, हे गमावणे.…

आजपर्यंत अनेक दुष्काळ आले-गेले. कोणत्या वर्षी दुष्काळ पडेल, याचं भाकीत करता येणं कठीण आहे. दुष्काळ काही सांगून येत नाही. त्यासाठी…

मुलं सहलीला जाऊन आली तरी दमत नाहीत, कारण त्यात मेंदूच्या दोन्ही भागांना चालना मिळते. स्नेहसंमेलन, खेळाचे तास असतात तेव्हा मुलांना…
लहान मुले, विद्यार्थी ते मोठय़ा माणसांपर्यंत सर्वाना उपयोगी पडतील, त्यांना वाचनाचा आनंद घेता यावा आणि त्यांच्या ज्ञानातही भर पडेल, अशा…
अनासक्त होऊन कर्म करायचं तर देह प्रपंचात आणि मन परमार्थाकडे, अशी विभागणी असली पाहिजे. देहानं तर कर्तव्य करायचं पण मन…