कोल्हापूर (Kolhapur) हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. तसेच, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूरला शाहूनगरी म्हणूनही ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला (Satara) छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. Read More
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थसंकल्पात दर्जेदार कापूस उत्पादन मिळण्यासाठी ‘कापूस उत्पादक अभियान’, वस्त्रोद्योजकांना क्रेडीट गॅरंटी स्किम…
गायीच्या दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी गुरुवारी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी एक ते दीड महिन्यामध्ये भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच प्राधिकरणाकडील प्रलंबित प्रश्नांसाठी पत्रव्यवहार केला जाईल, असे…